स्मशानातले अघोरी प्रकार काल ,आज आणि उद्या सुद्धा

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : काळी जादू, करणे धरणी, चेटूक, भानामती आणि गावापासून दूर असलेली स्मशानभूमी(Cemetery) यांचा एकमेकांशी संबंध जोडला जातो किंवा…

“माझ्या मुलाचाही अतोनात छळ केलाय!” – रवींद्र रणभिसे यांचा श्रध्दा अकॅडमीवर गंभीर आरोप

इचलकरंजी – इचलकरंजीतील श्रध्दा अकॅडमीत(Academy) आत्महत्या झालेल्या विद्यार्थ्याच्या प्रकरणानंतर एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे रवींद्र…

श्रध्दा अकॅडमी प्रकरण : पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ दिला जातोय का? – गंभीर प्रश्न उपस्थित

इचलकरंजी – श्रध्दा अकॅडमीत(Academy) घडलेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणावरून संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला…

श्रध्दा अकॅडमीचं रजिस्ट्रेशन रद्द करण्याची महाराष्ट्र कामगार सेनेची मागणी

इचलकरंजी – कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे श्रध्दा अकॅडमीचे(Academy) रजिस्ट्रेशन तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र कामगार सेनेनं एका…

शिवसेनेचे वर्धापन दिन दोन देश प्रेमी कोण, गद्दार कोण?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गुरुवारी मुंबईत सायंकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी शिवसेनेच्या(politics) वर्धापन दिनाच्या निमित्ताने मिळावे झाले. अपेक्षेप्रमाणे दोन्ही ठिकाणी शिवसैनिकांना”रिचार्ज”करण्याचे प्रयत्न…

मी आणि माझा बबड्या…; शिंदेंच्या मेळाव्यानंतर मनसेने डिवचलं

शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा आणि उद्धव ठाकरे(political updates) यांच्या शिवसेनेचा मेळावा काल मुंबईत पार पडला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आपालल्या मेळाव्यातून…

महाराष्ट्रात आणखी 5 दिवस ‘कोसळधार’! मान्सूनचा जोर वाढला

मान्सूनने(Monsoon) संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून विदर्भ आणि मराठवाडा वगळता राज्यातील इतर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. अनेक नद्यांनी धोका पातळी…

मोठी बातमी! बच्चू कडूंना सर्वात मोठा धक्का, वाचा नेमकं काय घडलं?

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. न्यायालयीन शिक्षेच्या पार्श्वभूमीवर विभागीय सहनिबंधकांनी त्यांना बँकेच्या…

कोल्हापुरात एसटी आगाराच्या महिला वाहकाच्या बाबतीत घडला धक्कादायक प्रकार

कोल्हापुरातील कागल एसटी(ST) आगाराच्या महिला वाहकाचा तिकीट तपासणी पथकातील काही कर्मचाऱ्यांनी विनयभंग केल्याचा आरोप होत आहे. दिवसापूर्वी कागल इचलकरंजी मार्गावरील…

नागरिकांनो सतर्क राहा! राज्यात पावसाचा ‘हायअलर्ट’ जारी

महाराष्ट्रात पावसाने(rain) पुन्हा एकदा जोर धरला असून, हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे.…