मनोरंजन

बॉलिवूडचा सुपरस्टार राजेश खन्ना यांचे खरे नाव माहिती आहे का?

राजेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. राजेश खन्ना यांचा जन्म 29 डिसेंबर 1942 रोजी...

नर्गिस यांना ज्या नावानं खरी ओळख दिली, ते त्यांचे खरे नाव नव्हतचं..?

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचं खरं नाव वेगळं आहे. यापैकी एक नाव म्हणजे नर्गिस यांचे आहे. नर्गिस यांचे देखील...

नेहा कक्कड-हिमांश कोहलीचे ‘या’ एका कारणामुळं झालं होतं ब्रेकअप ;

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड आणि रोहनप्रीत सिंह यांचा सुखाचा संसार सुरू आहे. नेहाचा 6 जूनला वाढदिवस असतो. तिच्यावर चाहत्यांनी आजपासूनच...

मराठमोळय़ा तेजश्रीची टॉलीवूडमध्ये छाप

अभिनेत्री तेजश्री जाधव गेल्या अनेक वर्षांपासून बॉलीवूडमध्ये सक्रिय आहे. मराठमोळय़ा तेजश्रीने 2016 साली प्रदर्शित झालेल्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या 'अकिरा' चित्रपटाद्वारे...

कधी बस कंडक्टर तर कधी रेडीओ जॉकी; खूप संघर्षमय होतं सुनील दत्तचं करिअर

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अशा तिहेरी भूमिका उत्तमरित्या पार पाडणारा कलाकार म्हणजे अभिनेते सुनील दत्त. अभिनेते आज...

दररोज सकाळी 15 मिनिटे सायकल चालवायचे फायदे जाणून घ्या

आजकाल लोकांना सायकल चालवायला लाज वाटते.. कार आणि बाईकच्या जमान्यात सायकल चालवल्याने त्यांचा दर्जा कमी होईल असे त्यांना वाटते. पण...

नवाजुद्दीनपासून घटस्फोट, आलियाच्या आयुष्यात मिस्ट्रीमॅनची एन्ट्री; फोटो शेअर करत म्हणाली…

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यात लवकरच घटस्फोट होणार आहे. दोघांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू होता....

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीला खरचं झाला आहे का कॅन्सर?,

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीला खरचं झाला आहे का कॅन्सर?, ट्विट करत दिली माहिती दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार चिरंजीवीला कॅन्सर झाला असल्याच्या अफवा...

मोबाइल गेमिंग आवडणाऱ्यांना करिअरची संधी; iQOO कंपनीची भन्नाट ऑफर

मोबाइलवर गेम्स खेळणं हे स्ट्रेसबस्टर म्हणून उत्तम असतं. काही गेम्स खास तसे डिझाइन केलेले असतात. त्याशिवायही अनेक प्रकारचे गेम्स आता...

तुम्ही रोज सकाळी नाश्ता करत नाही? वजनापासून ते मेंदूपर्यंत असा होतो वाईट परिणाम!

नाश्ता हे दिवसाचे पहिले जेवण आहे. दिवसाची सुरुवात करण्यासाठी आपल्या शरीराला उर्जेची आवश्यकता असते, जी पौष्टिक निरोगी नाश्त्याद्वारे प्रदान केली...