आता बस्स झालं, त्याला ताबडतोब संघाबाहेर करा, गावस्कर प्रचंड भडकले, टीम इंडियाचे टोचले कान?

भारतीय टी-20 संघाची कामगिरी मागील काही दिवसांपासून अतिशय वाईट राहिलेली आहे.(Indian) संघाला अनेका टीकांचा सामना करावा लागला. संघाने सलग दोन…

2027 वनडे विश्वचषकासाठी कशी असेल टीम इंडिया? खेळाडूंवर दाखवला विश्वास?

भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंह याने 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपल्या पसंतीचा 15 सदस्यीय भारतीय संघ निवडला आहे.…

पहिली टी20 मालिका जिंकल्यानंतर काय शिकायला मिळालं? कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला?

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेत भारताने एकतर्फी विजय मिळवला. झिम्बाब्वेला एकही सामना जिंकण्याची संधी दिली नाही. खरं तर या मालिकेपूर्वी भारताची स्थिती…

झिम्बाब्वेविरुद्ध मालिका गाजवल्यानंतर वैभवने कोणाला दिलं क्रेडिट? नाव ऐकून गंभीरला झोंबतील मिरच्या?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका पार पडली जी भारतीय संघाने जिंकली.(credit) या मालिकेतील तिन्ही टी-20 सामने भारतीय संघाने जिंकले…

टीम इंडियाचे धन्यवाद, भारताने पराभवाची धुळ चारुनही झिम्बाब्वे कर्णधार सिकंदर रझा असं का म्हणाला?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या (Zimbabwe)सामन्यात झिम्बाब्वेला फारशी कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाने ही मालिका…

राजस्थान रॉयल्स सोडणं जोखिमचं होतं या पर्वात चेन्नईकडून खेळणारा संजू सॅमसन असं का म्हणाला?

संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सची साथ सोडली आणि चेन्नई सुपर किंग्स संघात सहभागी झाला. ट्रेड विंडोच्या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्सने संजू…

नाणेफेक झिम्बाब्वेने जिंकली आणि गोलंदाजी स्वीकारली, श्रेयस एक बदल करत म्हणाला?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात दुसरा टी20 सामना होत आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवला तर मालिका 2-0 ने जिंकणार आहे.…

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी स्पर्धा अधिक तीव्र, या संघाची एन्ट्री जवळपास निश्चित?

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेला आता फक्त एका वर्षाचा अवधी आहे. असं असताना या स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी संघांमध्ये जोरदार रस्सीखेंच आहे.…

विराट कोहलीच्या नावाने व्हायरल झालेल्या पोस्टचे सत्य आले समोर?

दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याच्या नावाने सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.…

वैभवनं फक्त 18 चेंडूत अर्धशतक झळकावलं, तरीही भलताच खेळाडू ठरला सामनावीर?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु असून पहिला सामना काल रंगला जो भारतीय(Vaibhav) संघाने जिंकला. मागील काही महिन्यातील भारतीय…