बच्चू कडू आक्रमक मंत्र्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव केला सादर?

विधानपरिषदेत बच्चू कडू यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडत आक्रमक भूमिका घेतली. ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मानधनासंदर्भात सभागृहात…

कोरोनाची पुन्हा एन्ट्री 2 जणांचा मृत्यू, 4 नवे रुग्ण आढळल्याने प्रशासन अलर्ट मोडवर?

गेल्या काही वर्षांपासून शांत असलेल्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पुन्हा एकदा कोरोनाची एन्ट्री झाली असून दोघांचा…

अशैक्षणिक धोरणाविरोधात हजारो शिक्षक रस्त्यावर?

सेवाज्येष्ठता डावलून देण्यात आलेल्या पदोन्नती, अन्यायी संचमान्यता निर्णय, २० पटाखालील शाळा बंद करण्याचा डाव, ‘टीईटी’ची शिक्षकांना सक्ती, अशैक्षणिक कामांचा ताण…

 मोठी बातमी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नाही मिळणार खोकल्याचे औषध, नशेखोरांना बसेल चाप?

केंद्र सरकारने औषधे नियम 1945 मध्ये दहावी सुधारणा नियम, 2026 ही दुरुस्ती केली आहे. तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या औषधांमध्ये 12% पेक्षा…

चायनीज खाताय? सावधान चवीचा मोह महागात पडणार नूडल्स, मंच्युरियनमध्ये वापरला जाणारा अजिनोमोटो किती धोकादायक?

आजकालच्या अनेक स्ट्रीट फूड खाद्यपदार्थांमध्ये, विशेषतः चायनीज खाद्यपदार्थांमध्ये अजिनोमोटोचा वापर केला जातो. पण अजिनोमोटो शरीरासाठी किती धोकादायक आहे, जाणून घ्या.…

‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये जगाला दिसली भारताची ताकद : मोदी?

सीमेपार दहशतवाद्यांच्या तळांवर जेव्हा स्फोट होत होते, तेव्हा ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून संपूर्ण जगाने भारताच्या संरक्षण यंत्रणेची ताकद आणि विश्वासार्हता पाहिली,…

जयसिंगपुरात थरार मर्चंट असोसिएशन परिसरात भरदिवसा तरुणावर ‘येडक्याने’ प्राणघातक हल्ला?

जयसिंगपूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मर्चंट असोसिएशन परिसरात शुक्रवारी (दि.१०) दुपारी साडेतीनच्या सुमारास एका तरुणावर भरदिवसा प्राणघातक हल्ला झाल्याची (Jaysingpur)…

नकाशात रस्ता, पण प्रत्यक्षात जागेवरच नाही? अशावेळी पाणंद रस्त्यासाठी करणार काय?

‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना’ ही सरकारची महत्त्वाची योजना आहे. (government) त्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. निधीच्या तरतूदीपासून ते…

८ वा वेतन आयोग येण्याआधीच कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल दुपटीने वाढ?

पश्चिम बंगाल सरकारने आरोग्य आणि महिला-बाल विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक निर्णय जाहीर केला आहे.…

पावसाळ्यात कांदा भजी का खावीशी वाटते, कारण माहिती आहे? का?

पाऊस पडायला लागला की, हमखास कांदा भजी खाऊया हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडी येतं. पण कधी विचार केलाय का? पावसाळ्यातच कांदा…