महाराष्ट्र

दहावीचा आज निकाल; तुमचा निकाल सर्वात आधी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बारावीच्या निकालानंतर सगळ्यांना प्रतीक्षा होती ती दहावीच्या निकालाची. राज्यातील लाखो विद्यार्थी-पालकांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व...

महासत्तांतरा नंतर पंतप्रधान मोदी प्रथमच मुंबई दौऱ्यावर

राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार

नांदेडमध्ये काँग्रेसच्या (Congress worker) महिला कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला. नांदेड शहरातील बाफना उड्डाणपुलावर रात्री ही घटना घडली. यात सविता गायकवाड...

मोठी बातमी! सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी ‘व्‍हॅलेंटाईन डे’ला

संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी घटनापीठाने पुढे ढकलली आहे. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आता सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी ही 14...

शरद पवारांनी शिवसेना फोडली? सुनावणीच्या आधी संजय राऊत यांचा हल्लाबोल

न्यायालयातील सुनावणी पुर्वी संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांसह शिंदे गटातील (political update) आमदारांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्याचबरोबर बंडखोरी केलेल्या आमदारांचे...

डॉक्टरचा सोनोग्राफीचा अवैध व्यवसाय, एकूण 9 डॉक्टरांवर खटले दाखल

अवैध सोनोग्राफीचा व्यवसाय केल्या प्रकरणी नाशिक महापालिकेचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी आणि त्यांची पत्नी हे दाम्पत्य आता कायद्याच्या...

आता दहावी, बारावीच्या परीक्षेत होम सेंटर बंद

दहावी, बारावीच्या परीक्षेत होम सेंटर (Home Center) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेली दोन वर्षे कोरोनाची परिस्थिती पाहता शाळा...

उत्तरप्रदेशातील मुसलमान तरुणीने स्वीकारला हिंदु धर्म !

कसबा बागरा येथील योग साधना यशवीर आश्रमात शामली येथील गुल्फासा नावाच्या मुसलमान मुलीने नुकताच हिंदु धर्म स्वीकारला. ब्रह्मचारी स्वामी यशवीरजी...

‘उद्धव ठाकरे यांनी सीमावासियांच्या योजना बंद केल्या’; मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकात आरोपांच्या फैरी झडत आहेत. आज, सोमवारी हिवाळी अधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव...

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची बदनामी करणं पडलं महागात

राज्यातील सत्तातरापासून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद विकोपाला पेटला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत...