आमची गाडी छान चाललीयं, तिघंही तीन शिफ्टमध्ये चालवतो; फडणवीसांची मिश्किल टिप्पणी…

आमची गाडी छान चालली आहे, आम्ही तिघंही तीन शिफ्टमध्ये चालवत असल्याची मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(political) यांनी केलीयं. मुंबई-नागपूर दरम्यानच्या…

मोठी बातमी! कॉंग्रेसचा निष्ठावंत नेता अजितदादांच्या गळाला, राजकारणात मोठा ट्विस्ट

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला(politics) मोठा धक्का बसलेला आहे. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्य आणि पक्ष संघटनेतील सर्व…

विषय अतिशय संवेदनशील पण भान सुटत चाललय…!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : देशाच्या वॉर रूममध्ये सुरू असलेले गोपनीय युद्ध डावपेच, सीमेवर सुरू असलेल्या हालचाली, लॉन्च पॅड वरील जवानांची लगबग,…

राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश; डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथराव शिंदे, ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे संघटनेने मानले आभार(Digital media) मुंबई /प्रतिनिधी :  राज्य…

आचारसंहितेच स्वागत,पण?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : हुंडा प्रतिबंधक कायदा हा असून नसल्यासारखा असल्याचे वैष्णवी हगवणे या तरुणीच्या आत्महत्या(Suicide) प्रकरणाने सिद्ध झाले आहे. पण…

हुंडा बंद, २०० लोकांत लग्न आचारसंहिता जाहीर

पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. (announced)शाही विवाह सोहळे, हुंडा, मानपान, लग्नातले दिखावे याची जोरदार चर्चा सुरू झाली.…

आता पुरुषांनाही एसटीच्या प्रवासात विशेष सूट, परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

एसटीच्या प्रवासात आता पुरूषांनाही विशेष सवलत मिळणार आहे, याबाबतची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. (Prices )एसटीच्या ७७…

माणिकराव कोकाटे मोकाट! सरनाईकांची बोलीभाषा जोरात

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : असाही एक काळ होता की, राज्याचे मंत्री भाषा सभ्यता पाळायचे. वादग्रस्त वक्तव्य टाळायचे. जीभ घसरू देत नसत.…

खुशखबर! केंद्राकडून सर्वसामान्यांना ‘गिफ्ट’, खाद्यतेल स्वस्त होणार

देशाच्या आर्थिक विकास दराची आकडेवारी जाहीर होताच केंद्र सरकारने सर्वसामान्य(growth ) नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्यासाठी…

2 लाख ‘लाडक्या बहिणी’ योजनेतून वगळल्या; अदिती तटकरेंनी जाहीर केली आकडेवारी

माझी लाडकी बहीण योजना(scheme) ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असून, पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्य दिलं जात आहे.…