शरद पवार गटात भूकंप! जयंत पाटलांकडून सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द; अंतर्गत वाद उफाळला?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार(politics) पक्षात अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तडकाफडकी आदेश काढत सर्व प्रवक्त्यांच्या…

शिंदे गटाच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ 

शिवसेना (शिंदे गट) चे जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना सोशल मीडियावरून(political circles) गोळी झाडून…

वास्तवातील “काश्मीर फाइल्स”

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पहलगाम दहशतकांड (Terrorist attack)झाल्यानंतर भारताचे नंदनवन असलेले काश्मीर खोरे ओस पडले आहे. सर्व पर्यटक आपापल्या राज्यातील आपापल्या…

महाराष्ट्रात घडू शकते पहलगामसारखी घटना? ‘या’ जिल्ह्यात 700+ पाकिस्तान्यांचं बेकायदेशीर वास्तव्य

काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी दिलेला 48 तासांचा अल्टीमेटम आज संपत आहे. असं…

लष्कर ए तोयबाचा अधर्म ठार मारताना विचारला धर्म

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : ‌.भारताची थेट युद्ध करण्याची कुवत नाही, म्हणून मग दहशतवादी संघटनांना हाताशी धरून, त्यांना सर्व प्रकारची रसद पुरवून…

डी.जी.पी. ते न्यूरो सर्जन उच्च वर्तुळातील शोकांतिका!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : सर्व प्रकारच्या, उच्च दर्जाच्या सोयी, सुविधा अगदी सहजरीत्या उपलब्ध आहेत. समाजाकडून मानसन्मान, प्रतिष्ठा मिळत आहे. पैशाची अजिबात…

कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे संघटन तुमच्या दारी उपक्रम

इचलकरंजी – कोल्हापूर(Kolhapur) जिल्हा माहेश्वरी सभा, माहेश्वरी सभा आणि माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर यांच्या वतीने जयसिंगपूर येथे ‘संघटन तुमच्या दारी’…

डॉ.शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्ये मागे गृहकलहच सूनेनेच दिली होती ही धमकी

सोलापूरतील प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉ. शिरीष (questions)वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा…

राज्य सरकारचा मेगा प्लॅन, कॅबिनेट बैठकीत घेतले 8 महत्त्वाचे निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत आज 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये सर्वात मोठी घोषणा मत्स्यव्यवसाय खात्यास कृषी…

उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांचा प्रवास आरामदायी होणार

उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा 40 अंशावर पोहोचला आहे. मुंबईत तापमान कमी असले तरी उन्हाची…