लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी; तब्बल ‘इतके’ अर्ज झाले बाद, कारण काय तर…

संभाजीनगर : राज्य शासनाने महिलांसाठी आर्थिक स्त्रोत तयार करण्याच्या उद्देशाने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचा(yojana) लाभ आधी सरसकट…

‘माझ्या खात्याचे पैसे ‘लाडकी बहीण’साठी वळवले, सहन करण्याची मर्यादा’- संजय शिरसाट संतापले

महाराष्ट्रातील लाडक्या बहीणी 2100 रुपयांचा हफ्ता कधीपासून मिळणार याची वाट पाहतायत. त्यात त्यांना एप्रिल महिन्याचा हफ्ताही अद्याप मिळाला नाहीय. हे…

महाराष्ट्राला पुन्हा पाऊस झोडपणार; तर या भागांमध्ये तापमान प्रचंड वाढणार, जाणून घ्या हवामान अंदाज

पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. (significantly)तापमान 40 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेलं आहे. उष्णता चांगलीच जाणवत आहे.…

कार-मोपेडच्या धडकेत कोल्हापुरातील महिला डॉक्टर ठार

शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे एक मे रोजी सकाळी झालेल्या भीषण अपघातात हरोली येथील डॉक्टर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्नेहल विजय…

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; एप्रिल महिन्याचा हप्ता ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता(installment) अद्यापही जमा न झाल्याने राज्यातील लाखो महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. मात्र, महिला…

संजय राऊत यांना भलतीच लागलीय, युद्धाची घाई……!

कोल्हापूर/विशेषण प्रतिनिधी : पहलगाम दहशतकांडात निष्पाप पर्यटकांना गोळ्या घालून ठार मारल्यानंतर देशभर शोक संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. सीमेवर युद्ध…

आता देशवासियांचे लक्ष लष्कराच्या प्रत्यक्ष कृतीकडे

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पहलगाम दहशतकांड होऊन आठ दिवसांचा कालावधी होऊन गेला आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सारा…

महाराष्ट्र दिनानिमित्त जाणून घेऊया महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य

हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या (learn)आंदोलनामुळेच १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. ही बलिदानाची आणि कोणत्याही संकटांचा…

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन 1 मे रोजीच का साजरे करतात?

आज आपण महाराष्ट्राचा 66वा स्थापना दिवस साजरा करत आहोत. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून…

तारतम्य भाव नसलेले काही बालिश राजकारणी

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पहेलगाम दहशतकांडानंतर निष्पाप पर्यटक दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झाल्यानंतर, भारत आणि पाक मध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली…