मी आणि माझा बबड्या…; शिंदेंच्या मेळाव्यानंतर मनसेने डिवचलं

शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा आणि उद्धव ठाकरे(political updates) यांच्या शिवसेनेचा मेळावा काल मुंबईत पार पडला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आपालल्या मेळाव्यातून…

महाराष्ट्रात आणखी 5 दिवस ‘कोसळधार’! मान्सूनचा जोर वाढला

मान्सूनने(Monsoon) संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून विदर्भ आणि मराठवाडा वगळता राज्यातील इतर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. अनेक नद्यांनी धोका पातळी…

मोठी बातमी! बच्चू कडूंना सर्वात मोठा धक्का, वाचा नेमकं काय घडलं?

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. न्यायालयीन शिक्षेच्या पार्श्वभूमीवर विभागीय सहनिबंधकांनी त्यांना बँकेच्या…

कोल्हापुरात एसटी आगाराच्या महिला वाहकाच्या बाबतीत घडला धक्कादायक प्रकार

कोल्हापुरातील कागल एसटी(ST) आगाराच्या महिला वाहकाचा तिकीट तपासणी पथकातील काही कर्मचाऱ्यांनी विनयभंग केल्याचा आरोप होत आहे. दिवसापूर्वी कागल इचलकरंजी मार्गावरील…

नागरिकांनो सतर्क राहा! राज्यात पावसाचा ‘हायअलर्ट’ जारी

महाराष्ट्रात पावसाने(rain) पुन्हा एकदा जोर धरला असून, हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे.…

राजकारणातील शून्य आणि वर्तुळ

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शून्य आणि वर्तुळ यांच्यात विलक्षण साम्य आहे. पण शून्यात एकटेपण असते आणि वर्तुळात आपली माणसं असतात. राजकारणी(politics)…

नागरिकांनो सावधान! पुढील 5 दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात मान्सूनने जोरदार एंट्री केली असून अनेक भागांत जोरदार पावसाला(rain) सुरुवात झाली आहे. मुंबईसह रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग…

पुण्यातून निघालेल्या ST बसचा सांगलीत थरारक अपघात! विहिरीच्या कठड्यावर ST बस अडकली अन्…

महाराष्ट्रात एक थरारक अपघात झाला आहे. सांगलीत एक ST बस(bus) विहीरीच्या कठड्यावर जाऊन अडकली. नशिब बलवत्तर म्हणून विहीरच्या कठड्यावर जाऊन…

राज्याला पुढील २४ तास अत्यंत धोक्याचे; ‘या’ जिल्ह्यांत वरूणराजा कहर करणार

पुणे: गेले दोन ते तीन दिवस राज्यात(state) मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यातच…

वेळीच दखल घेतली असती तर कुंडमळा दुर्घटना घडली नसती!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये, जीवितहानी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून काही उपाययोजना केल्या जातात. पण त्याची तितक्याच…