राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचे लग्न इंदूरमध्ये मोठ्या थाटामाटात झाले. ते एक अरेंज्ड मॅरेज होते. दोघेही हनिमूनला गेले होते, पण तिथून राजा रघुवंशीच्या हत्येची बातमी आली, ज्यामध्ये सोनम रघुवंशीवर तिच्या पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. राजाच्या हत्येचा अँगल तिचा प्रियकर राजमुळे समोर आला आहे. तर दुसरीकडे मेरठमध्ये पत्नी मुस्कानने तिच्या पती सौरभच्या शरीराचे तुकडे केले आणि ते निळ्या ड्रममध्ये भरून त्यावर सिमेंट लावले. मुस्कान आणि सौरभचा प्रेमविवाह(marriage) होता, असं असूनही मुस्कानने साहिलच्या प्रेमात पडून तिच्या पतीची हत्या केली.

आजच्या काळात अरेंज्ड मॅरेज आणि लव्ह मॅरेजची(marriage) अनेक प्रकरणे आढळतील, ज्यात नाती तुटत आहेत, स्वतःच्या इच्छेनुसार लग्न केल्यानंतरही तरुण-तरुणींचे नाते मजबूत नाही. एका महिलेने वृंदावनच्या संत प्रेमानंद जी महाराजांना विचारले की, आजच्या काळात तरुण-तरुणी स्वतःच्या इच्छेनुसार लग्न करतात की पालकांच्या इच्छेनुसार, दोन्ही परिस्थितीत परिणाम चांगले नसतात? असं का? यावर प्रेमानंद महाराजांनी विचार करायला लागेल असं उत्तर दिलं
राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचे लग्न इंदूरमध्ये मोठ्या थाटामाटात झाले. ते एक अरेंज्ड मॅरेज होते. दोघेही हनिमूनला गेले होते, पण तिथून राजा रघुवंशीच्या हत्येची बातमी आली, ज्यामध्ये सोनम रघुवंशीवर तिच्या पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. राजाच्या हत्येचा अँगल तिचा प्रियकर राजमुळे समोर आला आहे. तर दुसरीकडे मेरठमध्ये पत्नी मुस्कानने तिच्या पती सौरभच्या शरीराचे तुकडे केले आणि ते निळ्या ड्रममध्ये भरून त्यावर सिमेंट लावले. मुस्कान आणि सौरभचा प्रेमविवाह होता, असं असूनही मुस्कानने साहिलच्या प्रेमात पडून तिच्या पतीची हत्या केली.
आजच्या काळात अरेंज्ड मॅरेज आणि लव्ह मॅरेजची अनेक प्रकरणे आढळतील, ज्यात नाती तुटत आहेत, स्वतःच्या इच्छेनुसार लग्न केल्यानंतरही तरुण-तरुणींचे नाते मजबूत नाही. एका महिलेने वृंदावनच्या संत प्रेमानंद जी महाराजांना विचारले की, आजच्या काळात तरुण-तरुणी स्वतःच्या इच्छेनुसार लग्न करतात की पालकांच्या इच्छेनुसार, दोन्ही परिस्थितीत परिणाम चांगले नसतात? असं का? यावर प्रेमानंद महाराजांनी विचार करायला लागेल असं उत्तर दिलं.
ते म्हणाले की, नवरा आणि बायको ही एकमेकांचे जीवन असतात. आपल्या देशातील ही परिभाषा कुठे लुप्त झाली आहे? आता मुलगा किंवा मुलगी हे दोघेही शुद्ध असतील तर तुम्ही तुमचे नशीबच चांगले समजावे अथवा वरदान मिळाले आहे असंच समजावे. सध्या सगळंच विचित्र असून दोन्ही लग्नांमध्ये प्रेम, विश्वास आणि काळजी नसेल, आदर नसेल तर दोन्ही टिकू शकत नाही असं त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा :
तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? मध्य पूर्वेतील तांडव, होरपळ
रीलचा नाद पडला महागात! धबधब्याच्या कठड्यावरुन तरुणींचा पाय घसरला अन्…; थरराक Video Viral
राज्याला पुढील २४ तास अत्यंत धोक्याचे; ‘या’ जिल्ह्यांत वरूणराजा कहर करणार