महापालिका बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर आजपासून निर्बंध; नेमकं कारण काय?

नागपूर महापालिका कर्मचारी सहकारी बँकेने आपल्या 129 निवृत्त (bank)कर्मचाऱ्यांची पेन्शन 1 जुलैपासून थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक निवृत्त…

धनुष्यबाण कोणाचा, शिंदे की ठाकरे? 16 जुलैला ‘सुप्रीम’ सुनावणी

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.(Court) शिवसेनेच्या चिन्हासाठी ठाकरे गटानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ठाकरे गटाकडून…

अशा पुरुषांवर महिला एकदम भाळतात, ओवाळून टाकतात जीव

महिलांना केव्हा काय आवडेल हे सांगता येत नाही.(predict) त्या क्षणात कशामुळे दु:खी होतील आणि कुणावर फिदा होतील हे अनेकदा अचंबितच…

दूध ते कपडे; दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आवश्यक वस्तू स्वस्त होणार

केंद्र सरकार लवकरच सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्याची शक्यता आहे.(needed)जीएसटी परिषदेच्या बैठकीत १२ टक्के टॅक्सचा स्लॅब रद्द केला जाऊ शकतो.…

मोदी सरकार पहिल्या नोकरीसाठी 15,000 रुपये देणार, पूर्ण नियम जाणून घ्या

तुम्ही पहिली नोकरी करणार असाल तर केंद्र सरकार दोन (complete) हप्त्यांमध्ये एक महिन्याचा पगार किंवा जास्तीत जास्त 15 हजारांपर्यंत देणार…

भारत पुन्हा पाकिस्तानवर हल्ला करणार? पाकच्या संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

पाकिस्तानच्या मनातून भारताची भीती कमी होताना दिसत नाही.(statement)आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा भारताच्या हल्ल्याची भीती व्यक्त केली…

चाणक्य नीतीतील ‘या’ ४ गोष्टी लक्षात ठेवा पैसा आपोआप येईल!

आचार्य चाणक्य (Chanakya Niti)हे केवळ तत्त्वज्ञ नव्हते, तर ते काळाच्या पुढे पाहणारे विचारवंत होते. त्यांची ‘चाणक्य नीती’ आजही अनेकांच्या जीवनाला…

रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांची आता खैर नाही! सरकारने घेतला मोठा निर्णय

रेशनवर(ration) मिळणाऱ्या धान्याचा गैरवापर करणाऱ्यांवर सरकारकडून आता थेट कारवाई करण्यात येणार आहे. अनेक जण शासकीय दराने मिळणारे रेशनचे धान्य दुसऱ्यांना…

कोरोनाची लस देते मृत्यूला आमंत्रण? ICMR आणि AIIMS च्या अहवालात मोठा खुलासा…

काही वर्षांपूर्वी जगभरात कोरोना(Corona) विषाणू पसरला होता. जगभरातील सर्वच देशांना या विषाणूचा मोठा फटका बसला आहे. कोरोना काळात संपूर्ण जगाची…

शेतकऱ्यांना भकास करून, शक्ती पीठ रस्त्यांचा विकास नको

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : जास्तीत जास्त लोक प्रस्थापित आणि मूठभर लोक विस्थापित होत असतील तर कोणताही विकास प्रकल्प हाती घेऊन तो…