भारताचा पराक्रम, पाकिस्तानने चीनच मार्केट आणि इज्जत दोन्ही घालवली

पाकिस्तानचा सध्याचा जवळचा मित्र म्हणजे चीन.(market) अमेरिकेपेक्षा पण पाकिस्तानला आज चीन जास्त जवळचा वाटतो. पाकिस्तान आपल्या बऱ्याच गरजांसाठी चीनवर अवलंबून…

आम्हाला फक्त या 3 गोष्टी द्या, पाकिस्तानला संपवतो, बलूचिस्तानची भारताकडे मोठी मागणी

भारत-पाकिस्तानमध्ये सीजफायर झाल्यानंतर बलूचिस्तानातील फायटर्सनी (demand)पाकिस्तान विरोधात मोठी घोषणा केली आहे. पाकिस्तान एक ज्वालामुखीवर असलेला देश आहे. आम्ही त्याला नष्ट…

भारत-पाकिस्तान दरम्यान आज पुन्हा हायव्होल्टेज चर्चा! शस्त्रसंधी तोडली तर…भारतीय लष्कराचा गंभीर इशारा

भारत(India) आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी शस्त्रसंधी झाली. या शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर अवघ्या काही तासांतच पाकिस्तानने पुन्हा एकदा भ्याड कृत्य करत कराराचे उल्लंघन…

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने घेतला मोठा निर्णय, आता जर दहशतवादी हल्ला झाला तर…

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर(terrorist attack) भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. गेल्या सलग दोन रात्री पाकिस्तानने ड्रोनने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न…

‘या’ ३ शहरांमध्ये हाय अलर्ट, नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, राजस्थान राज्यातील तीन प्रमुख सीमावर्ती शहरांमध्ये प्रशासनाकडून हाय अलर्ट(High alert) जारी करण्यात…

भारतीय महिला पायलट पाकिस्तानच्या ताब्यात? फायटर जेट क्रॅश?

पहलगामच्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने दहशतवादाविरोधात मोठी मोहीम उघडलीय. सिंदूर ऑपरेशनअंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी तळं भारताच्या टार्गेटवर आहेत. पाकिस्तानकडून…

“आम्हाला माधुरी दीक्षित द्या, आम्ही निघून जाऊ”; पाकिस्तानी सैनिकांनी केलेली विचित्र मागणी

सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावग्रस्त वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान घडलेला एक धक्कादायक परंतु भारतीय सैन्याच्या शौर्याचे दर्शन…

पाकिस्तानची नवीन कुरापत; भारताचं टेन्शन वाढणार?

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात “ऑपरेशन सिंदूर” सुरू केल्यानंतर सायबर पातळीवर संघर्षाची नवी फाटी उघडली गेली आहे. सीमारेषेवर…

ब्रेकिंग : ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये मसूद अझहरच्या भावासह ‘टॉप फाईव्ह’ दहशतवाद्यांच्या खात्मा

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाच मोठ्या दहशवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, या दशतवाद्यांची(terrorists) नावे आत समोर…

युद्ध नको, संवाद हवा! G-7 देशांचे भारत-पाकिस्तानला तणाव कमी करण्याचे आवाहन

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संघर्ष(tension) अधिक वाढला आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांना उद्ध्वस्त…