कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ ४४ बंधारे पाण्याखाली?

जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या धुवांधार कोसळधारांमुळे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पंचगंगा नदीचे पाणी रविवारी (५ जुलै) पात्राबाहेर पडले आहे.…

 शिरोळच्या पंचगंगा नदीवरील बंधाऱ्याला भगदाड?

शिरोळ येथील पंचगंगा नदीवरील ऐतिहासिक कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची दक्षिणेकडील संरक्षण भिंत पुराच्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे. या बंधाऱ्याला…

नृसिंहवाडीत दत्त मंदिरासमोर कृष्णेचे पाणी दक्षिणद्वार सोहळ्याची उत्कंठा वाढली?

नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिराच्या परिसरात कृष्णेच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून, पाणी आता मंदिरासमोर पोहोचले आहे. (Nrusinghwadi) यामुळे…

कोल्हापुरात संततधार जिल्ह्यात २५४ मि.मी. बरसला?

शहरासह जिल्ह्यात दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांत गेल्या २४ तासांमध्ये एकूण २५४ मि.मी., तर १७ धरण क्षेत्रांत…

कोल्हापुरात पाच बंधारे पाण्याखाली गडहिंग्लजचा पर्यायी पूल वाहतुकीसाठी बंद?

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज सकाळी नऊ वाजता जिल्ह्यातील चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर गडहिंग्लज येथील पर्यायी…

 पन्हाळ्यात आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा वडाचे झाड कोसळून रस्ता बंद?

पन्हाळ्यासारख्या डोंगराळ तालुक्यात पावसाळ्यात पूर, भूस्खलन आणि झाडे उन्मळून पडण्याच्या घटना नवीन नाहीत. (Panhala) अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी शासनाने आपत्ती व्यवस्थापन…

उघडी मॅनहोल, मृत्यूचे विवर!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी पावसाच्या कोसळधारा सुरू झाल्या, रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले कि, नागरिकांच्या जीवावर बेतणाऱ्या अनेक घटना अनेक ठिकाणी घडत असतात.…

पंचगंगेवरील दोन पुलांचा प्रश्न रखडला अनेक गावांचा विकास ठप्प?

शिरढोण पंचगंगा नदीवरील टाकवडे–अब्दुललाट पूल आणि शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील पर्यायी पुलाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना…

सर्व दूर, नभ उतरू आलं !

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बळीराजा आणि सामान्य माणूस ज्याची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करत होता, तो अखेर जुलै महिन्याच्या पहिल्याच…

 खिद्रापूरमधील ७१ घरे वाचविण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करावा?

खिद्रापूर येथील पुरातत्त्व विभागाच्या कारवाईमुळे धोक्यात आलेली ७१ घरे वाचविण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा. संबंधित नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी…