कोल्हापूर विमानतळ धावपट्टी विस्तारणार कधी?

कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी विस्तारणार कधी? असा सवाल आता उपस्थित होत आहे. स्थानिक प्रशासनाने धावपट्टी विस्तारीकरणाचा ३६५ कोटी रुपयांचा प्रस्ताव भारतीय…

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही कोल्हापूर हद्दवाढीबद्दल संभ्रम?

कोल्हापुरातील ताज्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फर्डे भाषण करून उपस्थितांची मने जिंकली खरी. परंतु, कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीच्या दीर्घकालीन प्रलंबित…

अंबाबाई मंदिर संवर्धन बैठक रद्द झाल्याने कृती समितीचा ठिय्या जिल्हाधिकारी राठोड आणि कार्यकर्त्यांत खडाजंगी?

कोल्हापूर अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात सुरू असलेल्या जतन-संवर्धनाच्या कामावरून हिंदुत्ववादी संघटना आणि मंदिर जतन-संवर्धन कृती समितीने घेतलेल्या आक्षेपांवर…

कोल्हापुरात १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर अग्निवीर भरती?

सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी कोल्हापुरात १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत अग्निवीर भरती होणार आहे.…

कोल्हापूरचा विकास रखडल्याने राजेश क्षीरसागर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा ठाकरेसेनेची मागणी?

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बारा वर्षाच्या कालावधीत कोल्हापूर शहराच्या विकासाचा एकही…

 वयाच्या २२ व्या वर्षीच देवठाणेच्या केतनचा करुण अंत?

पन्हाळा डोळ्यात भविष्याची सुंदर स्वप्ने, हातात कष्टाचे कौशल्य आणि चेहऱ्यावर सदैव फुलणारे ते निष्पाप हास्य… कुटुंबाचा भक्कम आधार बनू पाहणाऱ्या…

‘वारणा’ची म्हैस दूध खरेदीत प्रतिलिटर दीड रुपया गाय दुधास १ रुपया दरवाढ?

कोल्हापूर वारणानगर येथील वारणा दूध संघाने म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे, तर गाईच्या दूध खरेदी दरात…

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला इथे शून्य प्रतिसाद मिळतो?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी महापालिका हद्दीपासून दहा किलोमीटरच्या परिघात असणाऱ्या 40 पेक्षा अधिक गावातील लोक शासकीय तसेच तत्सम कार्यालयातील कामानिमित्ताने रोज कोल्हापूर…

सैनिक टाकळीत कडकडीत बंद, निषेध फेरी?

जयसिंगपूर प्रस्तावित एमआयडीसीला विरोध करणाऱ्या माजी सैनिक आणि शेतकऱ्यांवर आमदार यड्रावकर यांच्या समर्थकांनी जयसिंगपुरात हल्ला केला आहे. (soldiers) या घटनेच्या…

इथेनॉलशिवाय साखर कारखानदारी टिकवणे अवघड – देवेंद्र फडणवीस?

कोल्हापूर साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी इथेनॉल धोरण महत्त्वाचे आहे. इथेनॉलशिवाय साखर कारखानदारी टिकवणे अवघड आहे, असे मत…