“गोकुळ” च्या सत्ता संघर्षात सी.एम., डी.सी.एम. उतरले

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात “गोकुळ”(Gokul) ही काही हजार कोटी रुपयांचा व्यवसाय किंवा उलाढाल असणारी…

कोल्हापुरात एमबीए तरुणाचं टोकाचं पाऊल, चार पानी चिठ्ठी लिहून आयुष्याची अखेर

कोल्हापूर : जवळच्याच मित्राकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून कोल्हापुरातील आर.के नगर येथे राहणाऱ्या तरुणाने(young man) टोकाचं पाऊल उचललं. २३ वर्षीय…

“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष…”; ‘गोकुळ’बाबत काय म्हणाले सतेज पाटील?

कोल्हापूर: महाविकास आघाडीचे कोल्हापूरचे नेते आणि कॉँग्रेसचे(political) नेते सतेज पाटील यांनी आज गोकुळ दूध संघाच्या विषयावर भाष्य केले आहे. महाविकास…

आता अघोषित बहिष्कार युद्ध

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : ऑपरेशन सिंदूर भाग एक आणि भाग दोन च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानचे थोबाड चांगलेच रंगवल्यानंतर, काही अटी आणि…

कोल्हापूरच्या हद्दवाढी शिवाय को.म.न.पा. निवडणूक होणार

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी(election) प्रभाग रचना प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत.…

दोन्ही पवार एकत्र येणार? सुप्रिया सुळे निर्णय घेणार?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : न्यायालयीन अडथळा दूर झाल्यानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या महिन्याभरात त्याबद्दलची अधिसूचना…

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदांची घोषणा

भारतीय जनता पार्टी (भाजप) महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक (president)जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्ष पदांची आज घोषणा केली. यात कोल्हापूर पूर्व (हातकणंगले) आणि कोल्हापूर पश्चिम…

पाकड्यांचा इतिहास पाहता शस्त्र संधी स्वल्पविराम ठरणार?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : चार दिवस चाललेल्या भारत आणि पाक दरम्यानच्या अघोषित युद्धामध्ये अमेरिकेने पाकिस्तानला खडे बोल सुनावत शिष्टाई केली. शनिवारी…

अघोषित युद्धात, पाकची हानी! भारत रणनीती बदलणार?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : सध्या सुरू असलेल्या भारत आणि पाकिस्तान(Pakistan) यांच्यातील अघोषित युद्धामध्ये दोन्ही देशांचे नेमके किती नुकसान झाले याची अचूक…

मानवतेच्या शत्रु बरोबर युद्ध जाहले सुरू……..!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : ऑपरेशन सिंदूर च्या दणक्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानने उसने अवसान आणून भारताच्या काही शहरांवर ड्रोन च्या माध्यमातून हल्ले करण्याचा…