नांदणीच्या माधुरी हत्तीणप्रकरणी मंगळवारी सुनावणी?

नांदणी (ता. शिरोळ) येथील प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाकडे माधुरी हत्तीण परत येण्याचा मार्ग सुकर झाला…

कोल्हापूर-सांगलीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा पाणी उपसाबंदी शिथिल?

कोल्हापूर मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनाला अखेर यश मिळाले असून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पाणी उपसाबंदी शासनाने…

पुलाची शिरोलीत अल्पवयीन मुलाचा स्टंट अंगलट भरधाव कारच्या धडकेत दोन महिला गंभीर जखमी?

पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील माळवाडी परिसरात एका भरधाव कारने पादचारी महिलांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चालकाचे कारवरील…

गृहमंत्री अमित शहांच्या ताफ्यात केवळ सहाच वाहने?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी (दि. १९) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पोलिस प्रशासनाने अमित शहा यांच्या ताफ्यातील…

आलासात FDA छाप्यापूर्वीच पेढ्यांची कृष्णा नदीत विल्हेवाट?माहिती फुटल्याच्या चर्चेला उधाण?

आलास (ता. शिरोळ) येथील खवा व पेढा निर्मिती केंद्रावर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने गुरुवारी (दि.१८) सकाळी छापेमारी करून…

नृसिंहवाडी येथील कन्यागत महापर्वासाठी १३.३० कोटींच्या विकासकामांचा प्रस्ताव?

नृसिंहवाडी येथे २०२८ मध्ये होणाऱ्या कन्यागत महापर्वाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध…

व्हाची राजकीय दहशत आता उरली नाही शिवसेनेत?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी इसवी सन 1991 मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेना फोडली. पण त्यांच्या विरोधात शिवसैनिक मोठ्या पेशाने उतरले आहेत असे…

भिंतीवर खुरपे मारताना विजेचा धक्का १३ वर्षीय पैलवानाचा दुर्दैवी मृत्यू?

कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील सम्राट नगर परिसरात विजेच्या धक्क्याने १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. पैलवान ओंकार…

टँकरचे नियोजन का केले नाही, महापालिकेला भीक लागली का?

कोल्हापूर अधिकार्‍यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे कोल्हापूर शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिनाभर पाणीबाणी असूनही टँकरचे नियोजन केलेले नाही. महापालिकेला भीक लागली…

फुटीचा शाप असलेली शिवसेना!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रात मराठी आणि देशात हिंदू , 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असा विचार मांडून बाळासाहेब ठाकरे…