महाराष्ट्राला पुन्हा पाऊस झोडपणार; तर या भागांमध्ये तापमान प्रचंड वाढणार, जाणून घ्या हवामान अंदाज

पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. (significantly)तापमान 40 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेलं आहे. उष्णता चांगलीच जाणवत आहे.…

कार-मोपेडच्या धडकेत कोल्हापुरातील महिला डॉक्टर ठार

शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे एक मे रोजी सकाळी झालेल्या भीषण अपघातात हरोली येथील डॉक्टर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्नेहल विजय…

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; एप्रिल महिन्याचा हप्ता ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता(installment) अद्यापही जमा न झाल्याने राज्यातील लाखो महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. मात्र, महिला…

संजय राऊत यांना भलतीच लागलीय, युद्धाची घाई……!

कोल्हापूर/विशेषण प्रतिनिधी : पहलगाम दहशतकांडात निष्पाप पर्यटकांना गोळ्या घालून ठार मारल्यानंतर देशभर शोक संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. सीमेवर युद्ध…

आता देशवासियांचे लक्ष लष्कराच्या प्रत्यक्ष कृतीकडे

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पहलगाम दहशतकांड होऊन आठ दिवसांचा कालावधी होऊन गेला आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सारा…

महाराष्ट्र दिनानिमित्त जाणून घेऊया महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य

हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या (learn)आंदोलनामुळेच १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. ही बलिदानाची आणि कोणत्याही संकटांचा…

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन 1 मे रोजीच का साजरे करतात?

आज आपण महाराष्ट्राचा 66वा स्थापना दिवस साजरा करत आहोत. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून…

तारतम्य भाव नसलेले काही बालिश राजकारणी

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पहेलगाम दहशतकांडानंतर निष्पाप पर्यटक दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झाल्यानंतर, भारत आणि पाक मध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली…

ट्रक आणि ती समोरासमोर, चाक डोक्यावरून गेले अन्….काळीज पिळवटणारा अपघात

मुंबईत एका १८ वर्षांच्या तरुणीचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर चालक पळून गेला पण नंतर…

राज्य मंत्रिमंडळाने घेतले ११ मोठे निर्णय!

महाराष्ट्र मंत्रिमंडळाची(cabinet) बैठक मंगळवारी पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात…