लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! तर eKYC पुन्हा सुरू करणार मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सर्वच महिलांसाठी महत्वाची ठरली. यामध्ये महिन्याला १५०० रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जात होते. मात्र काही…

 लाडक्या बहि‍णींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मोठी अपडेट समोर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये मे महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला…

महाराष्ट्राच्या दिशेने मॉन्सूनची वाटचाल वेगवान; ७ ते ८ जूनदरम्यान आगमन

नैऋत्य मॉन्सूनची महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल वेगाने सुरू (expected) असून ७ ते ८ जूनच्या सुमारास तो राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान…

“फक्त 4 दिवसांत STची 137 कोटींची कमाई, यशामागचं रहस्य उलगडलं”

परिवहनमंत्री आणि एमएसआरटीसीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांच्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानतानाच एसटी कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं आहे.राज्य मार्ग परिवहन (एसटी)…

राज्यात पावसाचे पुनरागमन होणार; मुंबईतही पावसाचा जोर वाढणार, पुण्यासह सांगली, कोल्हापूरमध्ये तर…

आता नवा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात (rains)आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असून, १३ ते १५ ऑगस्टदरम्यान…

भाजप जिल्हा उपाध्यक्षासह एकाची निर्घृण हत्या, एकजण गंभीर जखमी

भिवंडी शहरात झालेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण ठाणे जिल्हा हादरला आहे. मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजता धारदार शस्त्राने भाजप(political)जिल्हा उपाध्यक्षासह एका…

इचलकरंजीत उद्या मिलिडीज पंचम या संगीतमय कार्यक्रम

इचलकरंजी : येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात मिलिडीज पंचम या संगीतमय कार्यक्रमाचे(Musical program) आयोजन बुधवारी (दि.१३) सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात आले…

भारतात लोकसंख्या वाढीला लागला ‘ब्रेक’; ‘या’ बाबी ठरताहेत प्रमुख कारण

र्ल्ड बँकेच्या 2023 च्या आता डेटानुसार भारतातील लोकसंख्या वाढीचा वेग(population) कमी झाला असून जन्मदर 1.98 वर येऊन ठेपला आहे, जो…

कुलाब्यातून वांद्रे, आरे प्रवास होणार सोपा, लवकरच मुंबई मेट्रो फेज-३ अ‍ॅक्वा लाईनचे उद्घाटन होणार

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन सप्टेंबरपासून मेट्रो-३ कॉरिडॉरच्या(mumbai) संपूर्ण मार्गावर सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे दक्षिण मुंबई ते उपनगरांमध्ये…

स्वातंत्र्यदिनासोबत स्वच्छताही महत्वाची ! ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियानाला सुरुवात

ठाणे जिल्हा परिषदने ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियानाला सुरुवात केली आहे.(launched) यंदा जिल्हा परिषद स्वातंत्र्यदिनासोबत स्वच्छतेवरही लक्ष…