ऑगस्टमध्ये पाऊस किती कोसळणार? जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत जोरदार पावसाची नोंद होत असून खरीप हंगामासाठी ही परिस्थिती समाधानकारक ठरत आहे. आता ऑगस्ट…

तर रस्ते बंद होतील, मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा, म्हणाले आता माघार नाही?

मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आता पुन्हा एकदा सरकारवर…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑगस्ट महिन्यातील पावसाचा मोठा अंदाज, मराठवाडा आणि विदर्भात?

यंदा जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. जून महिन्यात सुरूवातीला पावसाने दांडी मारली. (farmers)मात्र, त्यानंतर धुवाधार पाऊस राज्यात झाला. पेरण्या थोड्या…

भिवंडी कोहिनूर इमारत दुर्घटना प्रकरणी , 10 जणांच्या मृत्यूनंतर पोलिसांची मोठी कारवाई?

भिवंडी कोहिनर इमारत(Bhiwandi) दुर्घटना प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. भिवंडी शहरातील गंगारारामवाडी भागातील कोहिनूर इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू…

महायुतीत प्रचंड वादावादी, शिंदे गटाची एक कृती खटकली, भाजपच्या बड्या नेत्याचा थेट इशारा?

महायुतीत प्रचंड वादावादी पाहायला मिळत आहे. शिंदे गटाच्या एका निर्णयाने भाजपचा बडा नेता नाराज झाला आहे.(Mahayuti) भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना…

शाळांच्या कॅन्टीनसमोर आता मेन्यू बदलण्याचे आव्हान?

अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये आणि शाळेच्या ५० मीटर परिसरात अधिक चरबी, अधिक मीठ आणि अधिक…

मंत्रालयाच्या कँटीनच्या तपासणीचे आदेश कोर्टाने झापताच कँटीनची साफसफाई सुरू?

मुंबई उच्च न्यायालयाने आज एफडीएची चांगलीच कानउघाडणी केली. मंत्रालयाच्या कँटीनमध्ये एकही कीटक नसल्याचं म्हणणं हस्यास्पद आहे. एवढ्या मोठ्या कँटीनमध्ये कीटक…

 देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिसचा पत्ता बदलताच सरकारला झाला तब्बल 200 कोटींचा फायदा, असं कसं?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच नवीन कार्यालयाचा पत्ता मिळणार आहे. मुंबईतील प्रतिष्ठित एअर इंडिया बिल्डिंग आता फडणवीस यांचे नवीन…

1 वाजता दिल्लीत कॅबिनेटची बैठक, घडामोडींना वेग, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल घोषणा होणार?

दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आज दुपारी 1 वाजता कॅबिनेटची बैठक होणार आहे. (meeting) यादरम्यान काही मोठे निर्णय घेतले…

भिवंडीत धाडकन कोसळली इमारत दुर्दैवी दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू?

भिवंडी शहरातील नारपोली परिसरात चार मजली धोकादायक इमारत अचानक कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू…