मोठी बातमी! अहमदनगर, उस्मानाबाद आणि औरंगाबादनंतर ‘या’ शहराचे नाव बदलणार
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून आज (18 जुलै) अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. याचदरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी सांगली जिह्यातील इस्लामपूर…
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून आज (18 जुलै) अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. याचदरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी सांगली जिह्यातील इस्लामपूर…
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश(assembly) कुमार यांनीही मतदारांच्या दृष्टीने लोकप्रिय पाऊल उचलले. राज्यातील सर्व घरगुती ग्राहकांना १२५ युनिटपर्यंत…
बिहारमध्ये एखाद्या चित्रपटातील सीनप्रमाणे रुग्णालयात(hospital) घुसून पाच जणांनी एका रुग्णाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पाच हल्लेखोर…
तळीरामांसाठी खास बातमी आहे. आतापर्यंत सिंगल माल्ट व्हिस्की श्रेणीत(liquor) इंद्री ही भारतातील अव्वल क्रमांकाची दारू होती, मात्र आता इंद्रीने पहिला…
जम्मू–कश्मीरला पूर्ण राज्याचा देण्यासाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणा, (president)अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन…
नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा(Yojana) हफ्ता कधी मिळणार याची उत्सुकता असतानाचा आता केंद्रीय कॅबिनेटमध्ये पीएम…
उघड्यावर भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यासंदर्भातील विषयासंदर्भात(dogs) सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने अशाप्रकारे उघड्यावर कुत्र्यांना खायला घालण्यावर…
गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे.(weather)राजधानी नवी दिल्लीत देखील पावसाची एंट्री झाली आहे. राजधानी दिल्लीसह आणि…
आंध्र प्रदेशात, सरकारने दारूच्या(liquor) किमती १० रुपयांवरून १०० रुपयांपर्यंत कमी केल्याचा मोठा परिणाम होत आहे. दर कमी झाल्यानंतर, मद्यपी (ग्राहक)…
भारतासह अनेक देशांमध्ये रामायण हे केवळ धार्मिक ग्रंथ न (artists)राहता सांस्कृतिक आणि नाट्य परंपरेचा एक अविभाज्य भाग बनलेलं आहे. दरवर्षी…