कॅमेऱ्यात कैद झाला भारताचा काउंटर अटॅक; पाकिस्तानचे दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त

श्रीनगर: पहलगाम हल्ल्यानंतर(attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध ताणले गेले आहेत. युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारत चोख प्रत्युत्तर…

मोठी बातमी! भारतीय सैन्यदलाकडून जोरदार पलटवार; २८ दहशतवाद्यांचा केला खात्मा

भारत आणि पाकिस्तानदरम्यान प्रचंड तणावाचं वातावरण झालंय. ऑपरेशन सिंदूर नंतर गोंधळलेल्या पाकिस्तानकडून सातत्याने भारतावर अयशस्वी हल्ल्यांचे प्रयत्न होत आहेत. या…

देशभरातील ATM 2-3 दिवस बंद राहणार? 

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाव्यतिरिक्त, व्हॉट्सॲपवर अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत. असाच एक बनावट संदेश व्हॉट्स ॲपवर…

मातृभूमीचं रक्षण करताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या लष्करी संघर्षामध्ये, मातृभूमीचे रक्षण करताना महाराष्ट्राच्या एका सुपुत्रासह दोन भारतीय जवानांना वीरमरण(death) आले आहे. भारताने…

पेट्रोल-डिझेल महागणार? भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलचे पेट्रोल-डिझेलवर मोठं वक्तव्य

भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 8 मे रोज संध्याकाळपासून दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या भागात अनेक तणावच्या घटना…

हातात पाण्याची बाटली अन् पाणी-पाणी करत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये आता युद्धाला सुरवात झाली आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून हल्लयासंबंधितचे अनेक…

भारत POK च्या 60 किमी आत घुसला अन्…; पाकिस्तानचे 4 पायलट जेरबंद

नवी दिल्ली: आज दिवसभरात पाकिस्तानने(Pakistani) केलेल्या हल्ल्याला भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानची हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे.…

शेतकऱ्यांना झटका! सरकारने घेतला मोठा निर्णय

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना (farmers) ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेत वार्षिक ३००० रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेत…

सर्वात मोठी बातमी! भारताकडून पाकिस्तानची रडार सिस्टिम उद्ध्वस्त

भारताने पाकिस्तानवर(Pakistan) जोरदार प्रत्युत्तर देत त्यांच्या रडार सिस्टिमला निष्क्रिय केले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेत्रणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न…

भारताचे एकमेव शहर, जेथे एकही कार नाही ! तरीही पर्यटकांचे आवडते ठिकाण

भारत म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी आहे. येथे प्रत्येक शहराला स्वत:चा इतिहास आहे. (favorite)या शहरांना पाहण्यासाठी लांबून लांबून पर्यटक येत असतात. पर्यटकांमुळे…