केंद्राचा मोठा निर्णय! 16 औषधांवर तात्काळ बंदी मधुमेह आणि पोटदुखीच्या औषधांचाही समावेश?

रुग्णांच्या सुरक्षिततेचा विचार करून केंद्र सरकारने 16 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर तात्काळ बंदी घातली आहे. या…

टीम इंडियाला मोठा धक्का! हार्दिक पांड्या इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, विराट कोहलीच्या फिटनेसवरही मोठी अपडेट?

टीम इंडिया सध्या अफगाणिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडचा दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी…

 “हा देश ‘धर्मशाळा’ नाही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत अमित शहांच्‍या काँग्रेसवर हल्‍लाबोल?

“ज्या काँग्रेस पक्षाच्या मांडीवर उद्धव ठाकरे बसले आहेत, तो पक्ष घुसखोरांचा ‘व्होट बँक’ म्हणून वापर करून आपले अस्तित्व टिकवू पाहतोय.…

ठाकरेंचे खासदार शिंदेंकडे का गेले? राज ठाकरेंनी सांगितलं अमित शहा यांचं कनेक्शन?

राज ठाकरे यांचा भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; खासदार फोडाफोडीवरून अमित शाहांवर गंभीर आरोप मुंबईतील मनसे मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष…

पवनराजे हत्याकांड प्रकरण न्यायालयाचा सीबीआयला झटका, नेमकं काय घडलं?

राज्यातील गाजलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणातील निकाल प्रक्रियेदरम्यान विशेष सीबीआय न्यायालयानेकाही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. या प्रकरणात माजी मंत्री…

 बारा वर्षांनी आले सांगलीला रॉकेल?

सांगलीसाठी तब्बल १२ वर्षांच्या खंडानंतर रेशनवर रॉकेल आले आहे. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुरवठा करण्यात आलेल्या या रॉकेलचे वितरण सांगली…

दुभंगलेली “साठी” तली शिवसेना!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील, मुंबईतील सर्व प्रकारच्या उपलब्ध नोकऱ्यांवर भूमिपुत्रांचा अर्थात स्थानिक तरुणांचा पहिला अधिकार आणि हक्क आहे. (Shiv Sena) अशी…

वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, थेट इंडिगोच्या विमानावर पडली वीज, थेट प्रवाशी?

कोलकाता विमानतळावर इंडिगोच्या विमानासोबत घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगरतळासाठी उड्डाण करण्याच्या तयारीत असलेल्या…

गांजाची होलसेल विक्री करणाऱ्या म्होरक्यासह तिघांना ठोकल्या बेड्या

 कर्नाटकसह गोव्यातून गांजाची होलसेल तस्करी करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणने पुणे-बंगळूर महामार्गावर उजळाईवाडी येथील तलावाजवळ रंगेहाथ जेरबंद केले.…

फडणवीस सरकारची मोठी योजना शेतकऱ्यांच्या विधवांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय?

महाराष्ट्र राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आणि विशेषतः त्यांच्या वारसदार विधवांसाठी सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल उचलले आहे. संकटग्रस्त…