रक्षाबंधनच्या दिवशीच विमानाचा अपघात; ‘घरावर, शाळेवर कोसळले असते तर?’ रेड बर्डवर कारवाईची मागणी!

रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी बारामतीमध्ये अपघाताची घटना घडली.(aircraft) शनिवारी सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी बारामती विमानतळावर रेड बर्ड एव्हिएशन या खासगी…

काजोलला भेटताच भावुक झाली सोनाली कुलकर्णी; महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळ्यात पूर्ण झाली इच्छा

लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या सौंदर्याने आणि (audience)उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत आली आहे. अभिनयाबरोबरच ती तिच्या नृत्यकौशल्यानेही चाहत्यांचं…

अनुपमाची सुन आता बिग बॉस 19 चं घर गाजवणार? हे स्पर्धक होणार नव्या सिझनमध्ये सामील

आता बिग बॉसच्या स्पर्धकाबद्दल एक मोठे अपडेट समोर आली आहे.(contestants)स्टार प्लसवरील अनुपमा कार्यक्रमातील अभिनेत्री निधी शहा ही बिग बॉसच्या घरामध्ये…

खात्यात किमान 50 हजार रुपये शिल्लक ठेवावे लागणार, नियम कुणाला लागू?

आयसीआयसीआय बँकेनं बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम(Amount) ठेवण्यासंदर्भातील नियम बदलले आहेत. यामुळं खातेदारांना मोठी रक्कम बँकेत ठेवावी लागणार आहे.आयसीआयसीआय बँक…

सोमवारपासून अतिवृष्टीचा इशारा, 11 राज्यांना हाय अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनची(Monsoon) गती मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र पुढील आठवड्यात अतिमुसळधार…

तुमचं खाते ‘या’ बँकेत आहे? मोठ्या बदलाची घोषणा

आयसीसीआय बँकेने खात्यातील बॅलेन्ससंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून हा निर्णय लागू केला आहे. जर तुमचं आयसीसीआय…

फुलांच्या जाळीदार साडीत जान्हवीचा ग्लॅमरस ‘परम सुंदरी’ अंदाज

जान्हवी कपूर नेहमीच आपल्या फॅशनने सर्वांना मंत्रमुग्ध(Enchanted) करत असते. श्रीदेवीची मुलगी तिच्यापेक्षाही अधिक सुंदर दिसते असं तिच्या चाहत्यांनी यावेळी तिला…

इंग्लंड हादरलं! पाकिस्तानी खेळाडूवर महिलेवर अत्याचाराचे गंभीर आरोप

पाकिस्तान क्रिकेट आणि वाद यांचं नातं अगदी जुने आहे. आता पाकचा आणखी एक खेळाडू बदनामीच्या दलदलीत अडकला आहे.पाकिस्तान क्रिकेट आणि…

दिल्लीतील भीषण दुर्घटना – 100 फुटी भिंत कोसळून 8 जणांचा मृत्यू

जैतपूर भागातील एका समाधी स्थळावर बांधण्यात आलेली भिंत बाजूच्या झोपडपट्ट्यांवर कोसळली आणि त्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे.दिल्लीच्या दक्षिण-पूर्व भागातील…

भारतीय पोस्टचा मोठा निर्णय – 1 सप्टेंबरपासून 50 वर्षांची टपाल सेवा बंद

टपाल खात्याची अत्यंत लोकप्रिय आणि खात्रीशीर टपाल सेवा येत्या 1 सप्टेंबरपासून अधिकृतपणे बंद होणार आहे. आता यापुढे आता महत्त्वाची कागदपत्रं…