पाकिस्तानची नवीन कुरापत; भारताचं टेन्शन वाढणार?

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात “ऑपरेशन सिंदूर” सुरू केल्यानंतर सायबर पातळीवर संघर्षाची नवी फाटी उघडली गेली आहे. सीमारेषेवर…

ब्रेकिंग : ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये मसूद अझहरच्या भावासह ‘टॉप फाईव्ह’ दहशतवाद्यांच्या खात्मा

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाच मोठ्या दहशवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, या दशतवाद्यांची(terrorists) नावे आत समोर…

युद्ध नको, संवाद हवा! G-7 देशांचे भारत-पाकिस्तानला तणाव कमी करण्याचे आवाहन

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संघर्ष(tension) अधिक वाढला आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांना उद्ध्वस्त…

कॅमेऱ्यात कैद झाला भारताचा काउंटर अटॅक; पाकिस्तानचे दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त

श्रीनगर: पहलगाम हल्ल्यानंतर(attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध ताणले गेले आहेत. युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारत चोख प्रत्युत्तर…

मोठी बातमी! भारतीय सैन्यदलाकडून जोरदार पलटवार; २८ दहशतवाद्यांचा केला खात्मा

भारत आणि पाकिस्तानदरम्यान प्रचंड तणावाचं वातावरण झालंय. ऑपरेशन सिंदूर नंतर गोंधळलेल्या पाकिस्तानकडून सातत्याने भारतावर अयशस्वी हल्ल्यांचे प्रयत्न होत आहेत. या…

देशभरातील ATM 2-3 दिवस बंद राहणार? 

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाव्यतिरिक्त, व्हॉट्सॲपवर अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत. असाच एक बनावट संदेश व्हॉट्स ॲपवर…

मातृभूमीचं रक्षण करताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या लष्करी संघर्षामध्ये, मातृभूमीचे रक्षण करताना महाराष्ट्राच्या एका सुपुत्रासह दोन भारतीय जवानांना वीरमरण(death) आले आहे. भारताने…

पेट्रोल-डिझेल महागणार? भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलचे पेट्रोल-डिझेलवर मोठं वक्तव्य

भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 8 मे रोज संध्याकाळपासून दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या भागात अनेक तणावच्या घटना…

हातात पाण्याची बाटली अन् पाणी-पाणी करत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये आता युद्धाला सुरवात झाली आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून हल्लयासंबंधितचे अनेक…

भारत POK च्या 60 किमी आत घुसला अन्…; पाकिस्तानचे 4 पायलट जेरबंद

नवी दिल्ली: आज दिवसभरात पाकिस्तानने(Pakistani) केलेल्या हल्ल्याला भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानची हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे.…