महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानींची आकडेवारी समोर; संख्या आश्चर्यजनक!

जम्मू काश्मीरमधील पेहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 27 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा हात असल्याचे…

राज्यावर पुन्हा अवकाळी संकट! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यात(state) कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. काही शहरात तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. दुपारच्या वेळी तापमानात मोठी वाढ होत आहे. अशी…

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी – बारावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांना(students) आता प्रचंड उत्सुकता लागली आहे.…

आजचा दिवस कोणासाठी खास? कोणासाठी टेन्शन देणारा? 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा

आजचे राशीभविष्य पाहण्यासाठी “Alphabet News” या अ‍ॅप वरील राशी-भविष्य Section वर क्लिक करा आणि पहा आजच्या १२ राशींचे राशीभविष्य…

‘सीमा, तुला…’; पहलगाम हल्ल्यानंतर सीमा हैदरच्या पहिल्या नवऱ्याची थेट धमकी

पहलगाम हल्ल्यानंतर(attack) भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देताच, सीमा हैदरचा पहिला पती गुलाम हैदर याचा एक धमकीवजा व्हिडीओ समोर…

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या घरी स्फोट; पोलीस पोहोचताच घर झालं उद्ध्वस्त Video

पहलगाम हल्ल्याच्या(attack) तपासात एक मोठी घडामोड समोर आली आहे. या हल्ल्यातील संशयित दहशतवादी आदिल ठोकर याच्या घरी पोलीस तपासणीसाठी गेले…

पाकिस्तानचे पुन्हा तुकडे होणार? भारत उचलणार मोठे पाऊल

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर(Terrorist attacks) देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पहलगामध्ये झालेल्या या हल्ल्यानंतर भारताकडून काय कारवाई होणार, याकडे संपूर्ण देशवासियांचे…

पहलगाम हल्ल्याचा मास्टरमईंड सैफुल्लाह कसुरीचा खळबळजनक खुलासा, व्हिडीओ तूफान व्हायरल!

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या(sensational) दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांना प्राण…

मोठी बातमी! सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांना अटक

साकेत जिल्हा न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या(Social activist) मेधा पाटकर यांना अटक केली. मेधा पाटकर यांना…

भारत पाकिस्तानला थेट भिडणार?, उचललं आणखी एक धाडसी पाऊल?

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर(Terrorist attack) भारत सरकारने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटकांचा जीव…