देशात लागू होणार हे ५ मोठे बदल तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम

दर महिन्याप्रमाणे, मे २०२५ महिना देखील अनेक मोठ्या बदलांसह सुरू होणार (country)आहे, ज्याचा परिणाम प्रत्येक घरात आणि प्रत्येक खिशात दिसून…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कोणत्या महिन्यात बरसणार पाऊस? भेंडवळने वर्तवला अंदाज

साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकित जाहीर झाले असून, त्यात यंदाच्या पावसाळ्याचा आणि देशातील स्थितीचा महत्त्वपूर्ण अंदाज व्यक्त…

देशावर मोठं संकट, भारत पाकिस्तान युद्ध होणार? भेंडवळच्या घटमांडणीत मोठं भाकीत

सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठं तणावाचं वातावरण आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांत(country) पून्हा संघर्षाचा वणवा भडकला आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान…

मनोज जरांगे पुन्हा अ‍ॅक्टिव्ह; उपोषणाची तारीख ठरली

मागील दोन वर्षांपासून मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सातत्याने आंदोलन उपोषण करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच स्थगित केलेलं…

भुजबळ यांना 60 हजारांची लाच घेणं भोवलं; एसीबीने रंगेहात पकडले

पुणे : ठेकेदाराकडून ६० हजार रुपयांची लाच(bribe) घेणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभगाने सापळा कारवाई करून पकडले आहे. शिरूर तालुक्यातील…

रेशन कार्डधारकांनो लक्ष द्या! फक्त 24 तास शिल्लक, अन्यथा कार्ड होणार ब्लॉक!

राज्यातील लाखो रेशन कार्डधारकांसाठी(ration card) अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिधापत्रिकेस आधार क्रमांक संलग्न करून त्यावरील नावाची पडताळणी करण्याची…

100-200 च्या नोटांसंदर्भात RBI ने घेतला मोठा निर्णय!

नोटबंदी(notes) आणि त्यानंतर 2000 रुपयांच्या नोटांवरील निर्णयानंतर, भारतीय रिझर्व्ह बँकेनं आता 100 आणि 200 रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.…

पॉर्नोग्राफी कंटेंटवर बंदी घालण्याच्या याचिकेवर सुनावणी

ओटीटी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर(platform) अश्लील आणि लैंगिक सामग्रीच्या प्रसारणावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर (पीआयएल) सर्वोच्च न्यायालयाने केंद्र…

पीएम किसान योजनेत मोठे बदल! ‘या’ शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही

प्रधानमंत्री किसान(farmers) सन्मान निधी योजनेच्या नियमांमध्ये केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत. या नव्या बदलांमुळे शेतकऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक…

आता काय पाकिस्तानचं खरं नाही! पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

नवी दिल्ली: टीआरएफ या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला(terrorist attack) केला. या भ्याड हल्ल्यात 28 पर्यटकांचा…