‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाले का? शिंदेंसेनेच्या बड्या नेत्याचा धक्कादायक दावा?

उद्धव ठाकरे यांनी आज पार्लमेंटरी बोर्डाची जी बैठक आयोजित केली होती, त्याबाबत त्यांना आतापर्यंत असे वाटत होते की हे खासदार…

अमेरिका-इराण शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी काय आहेत 14 अटी?

पश्चिम आशियातील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या तणावाला अखेर दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अमेरिका आणि इराण यांनी 14 कलमी सामंजस्य…

ठाकरे गटातील ६ खासदारांच्या ‘या’ दिवशी होणार शिंदे गटात पक्षप्रवेश?

ठाकरे गट किंवा शिंदेसेना यांच्याकडून या घडामोडींवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. (discussions) त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि दावे हे…

 स्लोव्हाकियाशी भागीदारी वाढवणार : पंतप्रधान मोदी

भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना नवे बळ देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. स्लोव्हाकियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारताचे पंतप्रधान…

मोठी बातमी! रोहित पवार यांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण, घोषणांसह?

मदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यात पंढरपूर येथे आंदोलनाकरिता बसले होते. त्यांनी अन्नत्याग आंदोलन केले. (Rohit Pawar) त्यांच्या या आंदोलनाची…

शरद पवार गटाचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल मविआच्या गोटात मोठी खळबळ?

नागपूर विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. नागपूरच्या हिंगणा नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद…

ट्रम्प यांची युद्धसमाप्तीची घोषणा

अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपवण्यासाठी महत्त्वपूर्ण करार निश्चित झाला असून, याच सप्ताहाच्या अखेरीस युरोपमध्ये त्यावर अधिकृत स्वाक्षरी होण्याची दाट शक्यता…

 राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा उभी फूट पडणार?

पश्चिम बंगालमधील राजकीय उलथापालथीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठी खळबळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेतील संख्याबळ आणि ताकद वाढवण्यासाठी ‘एनडीए’ने…

मोठी बातमी! भाजपच्या वरिष्ठ महिला नेत्याचे निधन राजकीय वर्तुळात शोककळा?

फर्रुखाबादमध्ये वरिष्ठ भाजप नेत्या, माजी पालिका अध्यक्षा आणि समाजसेविका डॉ. रजनी सरीन यांचे रविवारी दि (7) सायंकाळी निधन झाले. त्या…

भारतावर दुष्काळाचे संकट? पंतप्रधान मोदींचा राज्यांना सतर्कतेचा इशारा; एल निनोचा अलर्ट

जागतिक हवामानात वेगाने होणाऱ्या बदलांमुळे भारतासमोर एका मोठ्या नैसर्गिक आपत्तीचे संकट उभे ठाकले आहे. महासागरातील तापमानवाढीमुळे उद्भवणाऱ्या एका विशिष्ट स्थितीमुळे…