एसटीचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात, भरधाव बसने चौघांना उडवले; 2 ठार 2 गंभीर जखमी

जळगाव : जिल्ह्यातील चोपडा शहरात स्वस्तिक टॉकीज परीसरात भीषण अपघाताची(accident) घटना घडली असून दुर्घटनेत 2 जण जागीच ठार झाले, तर…

पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही!

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. एप्रिल ते जून २०२५ या कालावधीसाठीचा हप्ता…

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा बदलला रंग; भारत विरोधी भूमिका घेत ट्रॅव्हल एजन्सींवर केली मोठी कारवाई

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी सत्तेत आल्यानंतर अवैध प्रवाशांविरोधात कडक कारवाई केली. अनेक बेकायदेशीर स्थलांतरितांना त्यांनी देशातून हाकलून…

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत…? कसला आनंदोत्सव….? प्रकाश आंबेडकरांचे खरमरीत टीकास्त्र

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम या पर्यटनस्थळी दहशतवादी हल्ला(attack) करण्यात आला. यामध्ये पर्यटकांना लक्ष्य करुन आणि त्यांना धर्म विचारुन गोळीबार…

शिंदे गटाच्या आमदाराने भाजप कार्यकर्त्याला केली मारहाण, दिली जीवे मारण्याची धमकी

रस्त्याच्या कामावरून झालेल्या वादातून शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी भाजप कार्यकर्त्याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप…

धक्कादायक! उजनी धरणाचं पाणी विषारी, परिसरातील रहिवासी भयंकर आजारांनी त्रस्त

उजनी धरणातील(Dam) पाणी दिवसेंदिवस अधिकाधिक विषारी होत चालल्याने आता ते धरण जणू आयसीयूमध्ये आहे, अशी गंभीर प्रतिक्रिया जलतज्ज्ञ आणि रॅमन…

मोठी बातमी! मुंबई विमानतळावर ISIS च्या 2 दहशतवाद्यांना अटक

मुंबई विमानतळावरून दोन फरार दहशतवाद्यांना(terrorists) अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने ही कारवाई केली आहे. हे दोन्ही…

लोकांच्या जीवापेक्षा तुम्ही मोठे नाही! एकनाथ शिंदे प्रचंड संतापले

ठाणे: उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते असलेल्या एकनाथ शिंदे(political news) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भारतीय जनता पक्षानं आक्रमक राजकारण सुरु…

गौतम अदानी यांनी एकाच दगडात मारले दोन पक्षी तुर्की आणि चीनचा करेक्ट कार्यक्रम

भारत आणि पाकिस्तान तणावात पाकिस्तानची मदत करणाऱ्या तुर्कस्तानला भारतीय,(stone)त्यांच्या कंपन्यांकडून एका मागून एक झटके बसत आहेत. अगोदर सरकारने आणि आता…

थेंब-थेंब पाण्यासाठी तडफडणार पाकिस्तान! सीजफायरनंतर देखील भारताने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली: पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारताने(India)अनेक मोठे निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली. त्यात सिंधु जल करार स्थगित करणे हा मोठा…