भारताच्या शेजारी देशाच्या सैन्यावर भीषण हल्ला,बसला बॉम्बने उडवलं, 45 हून अधिक जणांचा मृत्यू?
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या सुरक्षेला सातत्याने आव्हान दिलं जात आहे. बलोच लिबरेशन(attack) आर्मीने पाकिस्तानच्या सुरक्षा दलावर मोठा हल्ला केल्याचा दावा केला आहे.…