निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई १० प्रकरणांत गुन्हे, दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंद?

महाराष्ट्रावर यंदा अल निनोचे संकट आहे. याचा वातावरणावर मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या खरीप…

शेवटचा फोन अन् काही मिनिटांत हल्ला, हॉर्मुझमध्ये पुण्यातील मरीन इंजिनिअर हेरंब करमरकर यांचा मृत्यू?

हॉर्मुझ सामुद्रधुनीजवळ मालवाहू जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात पुण्यातील मरीन इंजिनिअर हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या…

अन्न व औषध प्रशासनाचा धाडींचा सपाटा?

जिल्ह्यासह करवीर तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भेसळखोर आणि बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांविरोधात व्यापक मोहिमेचा सपाटा लावला आहे. प्रशासनाने विविध…

जतमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाबद्दल चार वर्षे कारावास?

सांगली सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दत्तात्रय भानुदास वनखंडे (वय ३२, रा. कसनेवाडा, जत) याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश…

मध्यरात्री वर्षा बंगल्यावर काय घडले? जयंत पाटलांनी सांगितला थेट सर्व घटनाक्रमच, देवेंद्र फडणवीस?

मध्यरात्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल…

पेट्रोल डिझेल स्वस्त झालं की महाग? वाचा आजचे लेटेस्ट रेट?

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम आता जागतिक ऊर्जा बाजारावर दिसू लागला आहे. होर्मुज खाडीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर हल्ल्यांच्या…

शाहूंच्या पुरोगामी कोल्हापुरात बुरसटलेल्या विचारांचे लोक?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूर हे पुरोगामी विचारांची राजधानी म्हणून सर्व दूर परिचित आहे. पण या शहरातही बुरसटलेल्या…

न्यायालयातील गोंधळ प्रबल प्रतापसह दोघे अटकेत गुन्हा दाखल?

प्रबल प्रताप यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हा वाद लखनौच्या विशेष मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या एका…

बुमराहचं दमदार पुनरागमन इंग्लंडमध्ये ऐतिहासिक विक्रम?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबेस्टन येथे सुरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात जसप्रीत बुमराहने तब्बल तीन वर्षांनंतर वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.…

महिलांसाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय पिंक ई-रिक्षा योजनेबाबत नवी अपडेट समोर?

महाराष्ट्र शासनाने राज्यातील स्त्री शक्तीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आणि महिला उद्योजकतेला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यासाठी चालवलेल्या विशेष उपक्रमात अत्यंत महत्त्वाचे…