उद्योगधंद्यांच्या बाबतीत महाराष्ट्रच नंबर वन मुख्यमंत्र्यांचा विश्वास?

राज्यातील उद्योग बंद होत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी काहूर उठवलेले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र उद्योगधंद्यांच्या बाबतीत महाराष्ट्र नंबर…

तुळजाभवानी देवीची सुरक्षा धोक्यात? CCTV कॅमेऱ्यावर संशयाची छाया, आमदाराच्या आरोपाने खळबळ?

तुळजाभवानीच्या मंदिराचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.(Tulja Bhavani temple) या मंदिराच्या सुरेक्षावर आमदार कैलास पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.…

स्वातंत्र्यादिनाच्या एक दिवसाधी भारताला मिळाली मोठी गुड न्यूज, थेट परदेशातून आली बातमी?

जागतिक आर्थिक मंदी आणि भू-राजकीय तणावाच्या काळात भारत निर्यातीचा नवा इतिहास घडवत आहे. ही केवळ आपली वैयक्तिक गोष्ट नाही, तर…

प्रसिद्ध अभिनेत्रीवर एक टिपण्णी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली, प्रकरण नेमकं काय?

त्रिशाबद्दल दुहेरी अर्थाची अश्लील टिप्पणी मुख्यमंत्री विजय आणि विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांची मैत्री बदलली दुश्मनीत विधानसभेत दोघे आमने सामने…

संघाला शाखा भरवण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार? कर्नाटक सरकारचा संघाला धक्का? नव्या विधेयकात काय?

कर्नाटक सरकार सरकारी जागांच्या वापरासाठी नवा कायदा आणत आहे. (Karnataka) यानुसार, सार्वजनिक ठिकाणी, शाळा-कॉलेजमध्ये कार्यक्रम घेण्यासाठी संघटनांना आता संबंधित प्राधिकरणाची…

“परळी टोळीच्या नादाला लागू नका, आम्ही” मनोज जरांगे पाटलांचा भाजपच्या नेत्याला इशारा?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. बावनकुळे टीकेमुळे…

धीरज परदेशीची भगव्या टिळ्यामुळे हत्या का? संग्राम जगताप यांच्या मागण्या काय?

7 ऑगस्ट रोजी स्ट्रीट लाईटच्या कामासाठी म्हणून धीरज तिथे गेला होता. 9 ऑगस्ट रोजी धीरजचा मृत्यू झाला. धीरज परदेशीवरील हल्ल्याच्या…

राष्ट्रवादी कालही, आजही आणि उद्याही शरद पवारांचीच, सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान, निवडणूक आयोगाबद्दल काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. (Supriya Sule) ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले हे अयोग्यच…

भाजप नेत्यांवर टक्केवारीचा आरोप अभूतपूर्व गोंधळ?

सांगली ‘एमआरडीपी’अंतर्गत पूरनियंत्रण व पावसाळी पाणी निचऱ्याचे काम सांगलीत होणार आहे. मात्र, कामाचा डीपीआर दुरुस्त केला जात नाही. निविदा निश्चिती,…

भारत सरळ रस्त्यांनी चालला नाही तर पाकिस्तानची धमकी, थेट म्हटले, पराभव झाल्यानेच त्यांनी?

पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध कायमच तणावात राहिली आहेत. (Pakistan and India) त्यातच आता भारताने मोठी धमकी पाकिस्तानातून देण्यात आली.…