इचलकरंजीमध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित – रस्त्यांवर पाणीच पाणी, नागरिकांमध्ये चिंता

इचलकरंजी शहरात आज दुपारी अचानक आलेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे(rains) शहरातील जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले आहे. विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या या…

इचलकरंजी महापालिकेच्या प्रभाग रचनेसाठी वेळापत्रक जाहीर – अंतिम रचना १ सप्टेंबरपूर्वी होणार प्रसिद्ध

इचलकरंजी महानगरपालिकेच्या(municipal corporation) प्रभाग रचनेसाठी राज्य शासनाने “ड” वर्गातील महापालिकांकरिता निश्चित केलेले टप्प्याटप्प्याचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या…

इचलकरंजी मनपा शाळांमध्ये मोफत गणवेश, वह्या, पुस्तकांसह १९ प्रकारचे शालेय साहित्य वाटप; दर्जा खासगी शाळांच्या धर्तीवर उंचावणार

इचलकरंजी महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा खाजगी शाळांच्या पातळीवर नेण्याचा निर्धार मनपा प्रशासनाने केला आहे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी महानगरपालिकेच्या शाळांना…

सणाच्या दिवशीही अस्वच्छतेचा त्रास – कटके गल्लीतील नागरिक त्रस्त, प्रमोद बचाटे यांचा महापालिकेला इशारा

इचलकरंजी (दि. १२ जून २०२५) –इचलकरंजी शहरात आनंदाने साजऱ्या होणाऱ्या कर्नाटकी बेंदूर सणाच्या दिवशीसुद्धा काही नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागला…

इचलकरंजीतील पाईप लाईन टाकून नवीन जलपुरवठा करावा – उमाकांत दाभोळे यांची महापालिकेला विनंती

इचलकरंजी (दि. १२ जून २०२५) –इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील वार्ड क्र. १३ अंतर्गत असलेल्या दातार मळा गल्ली नंबर १ व २…

डास या व्यक्तीनांच जास्त का चावतात? कारण जाणून हैराण व्हाल

पावसाळ्यात सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे डासांचा. कारण पावसाळ्यातच मोठ्या प्रमाणात डास दिसून येतात.(people)डासांमुळे मलेरिया, डेंग्यू, झिका, चिकुनगुनिया असे…

जुलै महिन्यात येणार मोठ संकट, बाबा वेंगाची ती भीतीदायक भविष्यवाणी ठरणार खरी?

जुलै हा महिना इतिहास, खगोलशास्त्र आणि भविष्यवाणीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.(frightening ) प्रसिद्ध भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांनी 2025 साठी…

मांसाहारी पदार्थ विक्रेत्यांसाठी स्वतंत्र झोन तयार करण्याची ‘इचलकरंजी नागरिक मंच’ची मागणी

इचलकरंजी :शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा त्रास गंभीर होत असून, मांसाहारी पदार्थ उघड्यावर विक्री करणाऱ्यांमुळे कुत्र्यांची संख्या वाढत असल्याची तक्रार ‘इचलकरंजी…

इचलकरंजीत पुरवठा अधिकारी नाही, नागरिकांचे हाल सुरुच; कामकाज ठप्प

इचलकरंजी (प्रतिनिधी) –इचलकरंजीतील पुरवठा कार्यालय गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून ठप्प झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामागचे कारण म्हणजे,…

ऑपरेशन सिंदूरबाबत काँग्रेसला संशय? हा कॉम्पुटर गेम म्हणत नाना पटोलेंचे वादग्रस्त विधान

मुंबई : भारताने मागील महिन्यामध्ये पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. पाकिस्तानमधील दहशतवादावर वचक बसवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)केले.…