पाकड्यांचा इतिहास पाहता शस्त्र संधी स्वल्पविराम ठरणार?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : चार दिवस चाललेल्या भारत आणि पाक दरम्यानच्या अघोषित युद्धामध्ये अमेरिकेने पाकिस्तानला खडे बोल सुनावत शिष्टाई केली. शनिवारी…

लाडकी बहीण योजनेनंतर आता महिलांसाठी नवा मास्टर प्लान

लाडकी बहीण(women) योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गंत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेच्या…

‘या’ मुहूर्तावर मान्सून महाराष्ट्रात; तत्पूर्वी होणार वादळी पाऊस अन् अवकाळीचा मारा…

अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सूनच्या आगमानास सुरुवात झाली असून, या वाऱ्यांचा एकंदर वेग पाहता यंदाच्या वर्षी केरळात हे वारे मे…

भारत-पाकिस्तान दरम्यान आज पुन्हा हायव्होल्टेज चर्चा! शस्त्रसंधी तोडली तर…भारतीय लष्कराचा गंभीर इशारा

भारत(India) आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी शस्त्रसंधी झाली. या शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर अवघ्या काही तासांतच पाकिस्तानने पुन्हा एकदा भ्याड कृत्य करत कराराचे उल्लंघन…

शिवसनेच्या खासदाराने मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट; केली ‘ही’ मोठी मागणी

पिंपरी : पुणे-लोणावळा या रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकच्या कामाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासाठी राज्य सरकारची ५०…

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने घेतला मोठा निर्णय, आता जर दहशतवादी हल्ला झाला तर…

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर(terrorist attack) भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. गेल्या सलग दोन रात्री पाकिस्तानने ड्रोनने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न…

‘या’ ३ शहरांमध्ये हाय अलर्ट, नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, राजस्थान राज्यातील तीन प्रमुख सीमावर्ती शहरांमध्ये प्रशासनाकडून हाय अलर्ट(High alert) जारी करण्यात…

भारतीय महिला पायलट पाकिस्तानच्या ताब्यात? फायटर जेट क्रॅश?

पहलगामच्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने दहशतवादाविरोधात मोठी मोहीम उघडलीय. सिंदूर ऑपरेशनअंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी तळं भारताच्या टार्गेटवर आहेत. पाकिस्तानकडून…

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! कधी जाहीर होणार निकाल?

बारावीचा निकाल लागल्यानंतर राज्यात दहावीच्या निकालासंदर्भात उत्सुकता वाढत आहे. अशामध्ये देशभरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना(students) त्यांच्या निकालाबाबत…

“आम्हाला माधुरी दीक्षित द्या, आम्ही निघून जाऊ”; पाकिस्तानी सैनिकांनी केलेली विचित्र मागणी

सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावग्रस्त वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान घडलेला एक धक्कादायक परंतु भारतीय सैन्याच्या शौर्याचे दर्शन…