शरीरात थकवा होईल कायमचा दूर! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा गुळाचे थंडगार सरबत
कडक उन्हाळ्यात शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. शरीरात उष्णता वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. अशावेळी आहारात ताक, नारळ पाणी, सरबत,…
कडक उन्हाळ्यात शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. शरीरात उष्णता वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. अशावेळी आहारात ताक, नारळ पाणी, सरबत,…
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री(actress) प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या अभिनयासोबतच खासगी आयुष्यासाठी देखील चर्चेत असते. अलीकडेच एका मुलाखतीत प्राजक्ताने तिच्या…
स्मार्टफोन कंपनी विवोचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच(launched) होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा आगामी स्मार्टफोन Vivo X200 FE…
राज्य शासनाने महिलांसाठी(Women) एसटी प्रवासात ५० टक्के सवलत जाहीर केल्याने महिला प्रवासी संख्या वाढली आहे. मात्र, पुणे शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर…
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशतील शहडोलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पत्नीने(wife) तिच्या पतीचा गळा दाबून खून केला.…
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या लेफ्टनंट विनय नरवाल यांच्याबद्दल देशभरात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण त्यांच्या बलिदानाला श्रद्धांजली वाहत…
कर्जत नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस|(political updates) गटनेता बदलण्याची मागणी रोहित पवार गटाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यामध्ये अमृत काळदाते यांना गटनेता…
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पहेलगाम दहशतकंडाबद्दल केंद्रशासन जाऊन निर्णय घेईल त्याला आमचे समर्थन असेल. दहशतवाद्यांना कायमची अद्दल घडवावी लागेल. अशी भूमिका…
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यात…
कोल्हापूर : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशाचं आता कोल्हापूर जिल्ह्यातून एक…