भारत पाकिस्तानला थेट भिडणार?, उचललं आणखी एक धाडसी पाऊल?
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर(Terrorist attack) भारत सरकारने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटकांचा जीव…
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर(Terrorist attack) भारत सरकारने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटकांचा जीव…
”प्रेम आंधळं असतं” असं म्हटलं जातं. परंतु, हे प्रेम जेव्हा गैरसमज, फसवणूक आणि हट्ट यामध्ये फसले जाते. तेव्हा त्याचं रूप…
बिहार: बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात लग्नाच्याच(marriage) दिवशी नवरी तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबातील…
उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा(dehydration) धोका लक्षणीयरीत्या वाढतो. तीव्र सूर्यप्रकाश आणि जास्त घाम येणे यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते ज्यामुळे डिहायड्रेशन…
जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांची हत्या झाली. यात 28 भारतीयांनी त्यांचा जीव गमावला. या सगळ्या घटनेनंतर लोकांनी…
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम(Army) येथे लष्करी गणवेशातील दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २८ पर्यटकांच्या मृत्यूनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या…
दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स(fixing) यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव झाल्यावर त्यांच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप लागले होते. संघावर…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक(Education) शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे आयोजन केले होते. मोठ्या संख्येने विद्यार्थी या परीक्षांसाठी…
मंगळवार 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मिरच्या पहलगाम भागात दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात जवळपास 28 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण…
उन्हाळा सुरु झाला की सर्वात आधी(Mango) आठवतो तो आंबा आणि थंडगार पेय. आंब्याचा गोडवा आणि दह्याचा थंडपणा यांचा एकत्रीकरण असलेली…