चमोली दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू, बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या गळ्यापर्यंत पाणी, बचाव कार्य वेगाने सुरू?
चमोली दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्यादिवशीही बचाव कार्य वेगाने सुरू आहे. उत्तराखंडच्या चमोली बोगदा दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू…
चमोली दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्यादिवशीही बचाव कार्य वेगाने सुरू आहे. उत्तराखंडच्या चमोली बोगदा दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू…
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवरुन टीका करताना उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे आडनावावरुन टीका करण्याचे धाडस दाखवले आहे.…
महायुतीतील शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत मतभेद अधूनमधून नेत्यांच्या वक्तव्यांतून समोर येत असतात. जळगावमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी…
खानापूर तालुक्यातील रेणावी घाटात दोन बसेसची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या भीषण दुर्घटनेत दोन वृद्धांचा जागीच मृत्यू झाला. तसेच अपघातात…
करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर जतन, संवर्धन कामाच्या तक्रारीबाबत जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक डॉ. विजय राठोड यांनी…
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना समोर आली…
भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कसोटीत…
पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रात महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण होतील. पण नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा…
चीनचे एक प्राध्यापक जियांग यांनी म्हटले आहे की भविष्यात जर अणुयुद्ध झाले तर पाकिस्तान पहिला हल्ला करेल.पाकिस्तान हा संस्थात्मकदृष्ट्या कमकुवत…
माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी चाचपणी केल्यानंतर प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर आता त्यांच्या ‘स्वाभिमानी’ला जाग आली…