संघाला शाखा भरवण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार? कर्नाटक सरकारचा संघाला धक्का? नव्या विधेयकात काय?

कर्नाटक सरकार सरकारी जागांच्या वापरासाठी नवा कायदा आणत आहे. (Karnataka) यानुसार, सार्वजनिक ठिकाणी, शाळा-कॉलेजमध्ये कार्यक्रम घेण्यासाठी संघटनांना आता संबंधित प्राधिकरणाची…

“परळी टोळीच्या नादाला लागू नका, आम्ही” मनोज जरांगे पाटलांचा भाजपच्या नेत्याला इशारा?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. बावनकुळे टीकेमुळे…

धीरज परदेशीची भगव्या टिळ्यामुळे हत्या का? संग्राम जगताप यांच्या मागण्या काय?

7 ऑगस्ट रोजी स्ट्रीट लाईटच्या कामासाठी म्हणून धीरज तिथे गेला होता. 9 ऑगस्ट रोजी धीरजचा मृत्यू झाला. धीरज परदेशीवरील हल्ल्याच्या…

राष्ट्रवादी कालही, आजही आणि उद्याही शरद पवारांचीच, सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान, निवडणूक आयोगाबद्दल काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. (Supriya Sule) ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले हे अयोग्यच…

भाजप नेत्यांवर टक्केवारीचा आरोप अभूतपूर्व गोंधळ?

सांगली ‘एमआरडीपी’अंतर्गत पूरनियंत्रण व पावसाळी पाणी निचऱ्याचे काम सांगलीत होणार आहे. मात्र, कामाचा डीपीआर दुरुस्त केला जात नाही. निविदा निश्चिती,…

भारत सरळ रस्त्यांनी चालला नाही तर पाकिस्तानची धमकी, थेट म्हटले, पराभव झाल्यानेच त्यांनी?

पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध कायमच तणावात राहिली आहेत. (Pakistan and India) त्यातच आता भारताने मोठी धमकी पाकिस्तानातून देण्यात आली.…

2029 पूर्वीच पंतप्रधान मोदी आणि शाह संजय राऊतांच्या भाकीताने मोठी खळबळ, काय केला दावा?

गुरुवारी सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? यावर सुनावणी पार पडली. त्यानंतर आज यावर बोलताना राऊत यांनी पंतप्रधान मोदी…

चाकण MIDC मधील 20 कंपन्या खरंच बंद होणार? पवारांच्या प्रश्नावर फडणवीसांचे सडेतोड उत्तर

पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे चाकण MIDC परिसरातील सुमारे 20 कंपन्या स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या कंपन्यांमध्ये जवळपास…

भाजपचा बडा खासदार वादाच्या भोवऱ्यात अभिजित दिपके आक्रमक?

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले होते. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनाला विराम…

पालकमंत्री पदाच्या टोपी खाली नेमकं दडलय तरी काय?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार येऊन आता जवळपास दोन वर्षे होत आहेत, पण नाशिक आणि रायगड या…