कर्जमाफीसह वीज बिल थकबाकी माफीमुळे शेतकर्यांना दिलासा?
कोल्हापूर बळीराजाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेऊन कर्जमाफी आणि थकीत वीज बिल माफी…
कोल्हापूर बळीराजाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेऊन कर्जमाफी आणि थकीत वीज बिल माफी…
कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टपासून आंदोलनाची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारकडून हालचालींना…
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये पुरातत्त्व खात्याच्या वतीने सुरू असलेल्या मंदिर संवर्धनाच्या कार्यपद्धतीवरून वाद निर्माण झाला असतानाच आता संवर्धन प्रक्रियेत धार्मिक परंपरा,…
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच नवीन कार्यालयाचा पत्ता मिळणार आहे. मुंबईतील प्रतिष्ठित एअर इंडिया बिल्डिंग आता फडणवीस यांचे नवीन…
संसदेच्या कँटीनमध्ये टीएमसी नेते सौगत रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा अमित शाह व जे. पी. नड्डांसोबत दिसल्याने पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ…
दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आज दुपारी 1 वाजता कॅबिनेटची बैठक होणार आहे. (meeting) यादरम्यान काही मोठे निर्णय घेतले…
भिवंडी शहरातील नारपोली परिसरात चार मजली धोकादायक इमारत अचानक कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू…
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी स्वातंत्र्य पूर्वकाळात स्वातंत्र्य चळवळीचा”मंत्र” बनलेल्या वंदे मातरम् या गीताला आता रितसर राष्ट्र गीताचा दर्जा मिळणार आहे. राज्यसभेत या…
इथेनॉल मिश्रित पेट्रोलने देशभरात संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे सरकारला यावर वारंवार स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.सोशल मीडियावर अनेक दावे प्रतिदावे करण्यात…