ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी संधी,बँकांच्या FD वर मिळतो सर्वाधिक परतावा?

ज्येष्ठ नागरिकांना बचतीवर चांगला परतावा मिळवण्यासाठी FD हा एक पर्याय ठरू शकतो. काही स्मॉल फायनान्स बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर…

धडधाकट पुरुष, पण महिला क्रिकेटमध्ये खेळला असं कसं झालं? ICC ला समजताच काय घडलं?

अनाया बांगर ऑस्ट्रेलियात महिला क्रिकेट खेळण्यास सज्ज झाली आहे. (cricketer) पण यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. असं असताना…

कोल्हापूरकरांनो, पाण्याची चिंता मिटली ४ वर्षांत पहिल्यांदाच काळम्मावाडी धरण ‘फुल्ल’?

धरणाच्या मुख्य संरक्षक भिंतीत असलेल्या गळतीमुळे 2022 नंतर जाणीवपूर्वक पाणीसाठा कमी ठेवलेले काळम्मावाडी धरण चार वर्षानंतर जवळपास पूर्ण क्षमतेने भरले…

आंबेडकरी चळवळीतील नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत सामील होणार?

आम्ही सर्वसमावेशक आहोत, आम्हाला समजातील तळागाळातील लोकांसाठी काम करायचे आहे, आमचे सरकार हे दलितांच्या हिताचे आहे, हा संदेश देण्यासाठी महायुतीमध्ये…

ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर फटका, तब्बल 35 हजार लोकांनी केले अनफॉलो?

खासदार ओमराजे निंबाळकर सोशल मीडियावर तूफान चर्चेत असतात. ठाकरे गटाची साथ सोडून ओमराजे निंबाळकर यांनी शिंदेंचा हात धरला. शिवसेना शिंदे…

सरकारकडून मोठी खुशखबर 1 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात येणार ₹2,500?

तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दिल्लीतल्या महिलांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली…

गरज असेल तरच घराबाहेर पडा महाराष्ट्रासह 26 राज्याला 13 तास संकटाचे IMDची मोठी अपडेट काय?

भारतीय हवामान विभागाने 27 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रासह देशातील 26 राज्यांसाठी 13 तासांचा तीव्र हवामानाचा इशारा दिला आहे. मुसळधार पाऊस, 85…

 या तीन लोकांची मदत कधीच घेऊ नका, येईल पश्चतापाची वेळ?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये…

वाढत्या वीज बिलापासून होईल सुटका, फक्त रात्री झोपण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक उपकरणे करा बंद?

वाढते वीज बील कमी व्हावे यासाठी झोपण्यापूर्वी केवळ काही उपकरणे बंद करणे पुरेसे नाही, तर ती अनप्लग देखील केली पाहिजेत.…

E20 Petrol संदर्भात सरकारचं मोठं पाऊल, सुरु केली खास तयारी, लोकांचं टेन्शन मिटणार की वाढणार?

भारतातील वाहनचालक ई-२० पेट्रोलमुळे साहजिकच नाराज आहेत. त्यांनी सरकारला इथेनॉल मिश्रण धोरण मागे घेण्याची विनंतीसुद्धा केली आहे. भारतातील वाहनचालक ई-२०…