मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधीच नेत्यांची धावाधाव शिंदे गटाचे 2 मंत्री अंतरवालीत, काय चर्चा होणार?

मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधीच नेत्यांची धावाधाव सुरू झाली आहे. शिंदे गटाचे 2 मंत्री आज अंतरवालीत पोहोचणार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज…

शेतकऱ्यांना मोठा फायदा कांद्याच्या दरात ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ?

कांद्याच्या बाजारभावात गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय तेजी दिसून येत आहे. अवघ्या एका आठवड्यात कांद्याच्या दरात तब्बल 40 टक्क्यांपर्यंत वाढ झाली…

खिवड्या डोंगरावरची शोकांतिका !समाज कोसळलेपणाची कथा?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजी नगरच्या तिसगाव गावा नजीकच्या खिवड्या नामक डोंगरावर दोन-तीन दिवसापूर्वी घडलेली घटना ही चांदगुडे कुटुंबाची शोकांतिका आहे,…

काही मंत्र्यांनी रिक्षा चालवली, पण तुम्ही भाजप नेत्याची संजय राऊतांवर कडवी टीका?

काही मंत्र्यांनी रिक्षा चालवली आहे. पण तुम्ही जुगाराच्या अड्ड्यावर बसायचे, अशा शब्दात भाजप नेत्यांनी संजय राऊतांवर कडवी टीका केली. ठाकरे…

घटस्फोटानंतर आदिनाथ कोठारेकडून चाहत्यांना गुडन्यूज, मोठी अपडेट समोर?

मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या त्याच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यामुळे चर्चे आहे. आता देखील अभिनेत्याच्या आयुष्यातील मोठ्या गोष्टीची चर्चा रंगली…

शरद पवारांबरोबरच्या बैठकीत काय घडलं पार्थ पवार काय म्हणाले अखेर बातमी आली समोर?

पार्थ पवार यांच्या वरळीतील बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सहभाग घेतला. शरद पवारांसोबतच्या तीन तासांच्या भेटीवर पार्थ यांनी ‘वैयक्तिक चर्चा’ असे सांगितले.…

शिंदेंच्या या खासदाराला 100 टक्के मंत्रिपद मोंदीच्या मंत्रिमंडळात थेट विधानाने चर्चेला उधाण?

केंद्रीय मंत्रिमडंळ विस्तारादरम्यान बरेच मोठे आणि महत्त्वाचे फेरबदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही खासदारांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाऊ शकतं, असं…

खवड्या डोंगराबाबतची धक्कादायक माहिती समोर, कुणालच्या आधीही किती तरुणांनी दिला जीव?

छत्रपती संभाजीनगरजवळील खवड्या डोंगर धोकादायक ‘सुसाईड पॉइंट’ बनला आहे. चांदगुडे कुटुंबाच्या हृदयद्रावक घटनेनंतर, २१६ फुटांचा हा कडा सुरक्षा उपाययोजनांअभावी चर्चेत…

आरोपी फासावर लटकेपर्यंत पाठपुरावा करणार?

कुपवाड येथील केसरेकर दाम्पत्याच्या क्रूर हत्येनंतर निराधार झालेल्या मनोज आणि मनाली या त्यांच्‍या दोन्ही मुलांचे पालकत्व महाराष्ट्र शासनाने घ्यावे, (determination)…

अस्वस्थ पाकिस्तान आणि तणाव वाढवणारी वक्तव्ये?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी दोन कोटी जनतेच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्यानंतर पाकिस्तान घायकुतीला आला असून सिंधू जलवाटप करारावरील स्थगिती…