राज्यात मासेमारी १५ ऑगस्टपर्यंत बंद जाणून घ्या का वाढवली सरकारने मासेमारी बंदी?
मासे खाणाऱ्या खवय्यांसाठी एक निराशाजनक तर, निसर्ग आणि मच्छीमारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील पावसाळी मासेमारी बंदीच्या…
मासे खाणाऱ्या खवय्यांसाठी एक निराशाजनक तर, निसर्ग आणि मच्छीमारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील पावसाळी मासेमारी बंदीच्या…
स्वयंपाकघरात रोज वापरल्या जाणाऱ्या चाकूच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. याच पार्श्वभूमीवर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण…
मुंबईतील चेंबूरपरिसरात मुसळधार पावसामुळे एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली आहे. चेंबूर येथील ११ नंबर रोडवर एका…
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकणे बंधनकारक असणार असून, त्यापैकी किमान दोन भाषा भारतीय असणे आवश्यक असणार आहे.…
राजधानी दिल्लीत घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एकदा ऐरणीवर आला आहे. ओळखीच्या व्यक्तीने मोमोज खाऊ घालण्याचे आमिष दाखवत गाडीतच…
कुपवाड येथील अहिल्यानगर (प्रकाशनगर गल्ली नंबर एक) परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख १ लाख १० हजार रूपये आणि…
कमी पावसाचा फटका आता तुमच्या खिशाला बसत आहे. कमी पावसामुळे दूध, डाळी, खाद्यतेल आणि भाजीपाला यांच्या किमती वाढू शकतात, ज्यामुळे…
केंद्र सरकारने एलपीजी ग्राहकांना त्यांचे ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्यासाठी दिलेला ९० दिवसांचा सवलतीचा कालावधी आता संपत आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारातील…
ग्रहांच्या बदलांचा चांगला वाईट परिणाम 12 राशींवर होत असतो. आता जुलैमध्ये त्रिग्रह योग तयार होत आहे. ज्याचा फायदा 5 राशींना…
आयसीसीमहिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये अपेक्षित यश मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघाचे लक्ष आशियाई क्रीडा स्पर्धेकडे लागले…