शेतकऱ्यांना गुडन्यूज! राज्यात आता कृषी समृद्धी योजना सुरू
जुन्या पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या तक्रारी सरकारला मिळाल्या होत्या. त्यामुळे राज्य सरकारने सुधारीत पीक विमा योजना लागू केली…
जुन्या पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या तक्रारी सरकारला मिळाल्या होत्या. त्यामुळे राज्य सरकारने सुधारीत पीक विमा योजना लागू केली…
महाराष्ट्रातील 12 ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये(heritage) समावेश करण्यात आला आहे. वसईचा किल्लादेखील विविध ऐतिहासिक घडामोडींचा प्रमुख साक्षीदार असल्याने…
नागपूरमध्ये समोसा, जलेबीसारख्या तेलकट व गोड पदार्थांसाठी (will)सिगारेटसारखे आरोग्य चेतावनी फलक लावले जाणार. साखर व चरबीमुळे मधुमेह, हृदयरोग वाढू नयेत…
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : सुमारे 80 हजार कोटी रुपये खर्चाच्या नियोजित शक्ती पीठ महामार्गासाठी(Highway) शासनाकडून सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला बऱ्याच जिल्ह्यातून…
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (politics)यांनी शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आवाज उठवत सरकारला धारेवर धरण्याचा कसोशीने प्रयत्न करत…
वसई: मित्रांच्या ग्रुपला धबधब्यावर(waterfall) पिकनिकला जाणं जीवावर बेतलं आहे. डोहात दोन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. काल सोमवारी वसईच्या चिंचोटी…
महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या एक महत्त्वाच्या निर्णयामुळे राज्यातील ओला कंपनीच्या 385 शोरूमला टाळं लागलं आहे. राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे सर्व प्रादेशिक…
देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईत धावण्यासाठी सज्ज झाली आहे. (service)गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी बंदर दरम्यान ही वाहतूक…
सध्या शहरात सुमारे ७०% सांडपाणी प्रक्रिया न होता थेट नद्यांमध्ये सोडले जाते.(sewage) पवना आणि इंद्रायणी या नद्यांमध्ये रोज लाखो लिटर…
राज्यातील शिंदे गटातील नेत्यांवर (political updates)सातत्याने वादग्रस्त आरोप होऊ लागले असताना, आता जलसंधारण मंत्री संजय राठोड हेही अडचणीत सापडले आहेत.…