तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा?

जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. यादरम्यान मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील दिल्लीत पोहोचले. त्यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेतली…

१ ली ते १२ वीच्या शिक्षकांसाठी ‘AI साथी’ कोर्स अनिवार्य जाणून घ्या सरकारचा नवा नियम?

राज्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना आता कृत्रिम बुद्धिमत्ता विषयाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य…

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार प्रियंका गांधी भडकल्या?

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरु आहे. संसद भवनाकडे मोर्चा…

अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट?

देशभरात गाजत असलेल्या अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणात महत्वाची अपडेट आहे. SIT ची चौकशी आता महत्वाच्या टप्प्यावर आहे. विरोधी…

राहुल गांधी खाली पडले अन् पोलिसांनी क्षणात उचलून घेतलं?

दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या…

कारणास्तव 23 जुलैला महाराष्ट्र बंद? दिल्ली आंदोलनाचे राज्यात पडसाद?

दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर निर्माण झालेल्या तणावाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. आंदोलक विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ…

आमदार नारायण कुचे यांच्या कारचा भीषण अपघात ३ जण गंभीर जखमी?

जालना जिल्ह्यातील जामखेड परिसरात आमदार नारायण कुचे यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वाहनचालक, अंगरक्षक आणि आणखी एक व्यक्ती…

दिल्ली आंदोलनाचा मुंबईत धसका? मुंबईत १५ दिवसांची जमावबंदी पोलिसांचा नेमका दावा काय?

दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र मुंबई पोलीस यांनी (police)…

जनरल डायर पुन्हा जीवंत झालाय प्रकाश आंबेडकर यांची २३ जुलै रोजी मुंबई बंदची हाक, म्हणाले की?

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिल्लीत सीजेपीच्या आंदोलकांवर लाठीमार केल्याच्या निषेधार्त येत्या २३ जुलै रोजी मुंबई बंदची हाक…

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव?

महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीतील घरपोच पोषण आहार योजनेत महत्त्वाचे बदल केले असून, नोव्हेंबर व डिसेंबर २०२६ पासून सुधारित पाककृतींचा…