जब्बार पटेल यांनी केले आजच्या “व्यवस्थे” वर प्रहार

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल(Jabbar Patel)यांचे सर्वच चित्रपट “व्यवस्थे “वर प्रभावी भाष्य करणारे. गुरुवारी त्यांना राजर्षी शाहू…

ठाकरेंच्या आंदोलनात सहभागी होणार? शरद पवार म्हटले, कोणीही सांगेल तुम्ही सहभागी व्हा…

राज्यात महायुती सरकारने हिंदी सक्तीचं धोरण जाहीर केलंय. याला मराठी भाषिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध जाहीर केला जातोय. हिंदी सक्तीवर बोलताना…

या 4 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा अलर्ट, समुद्राला मोठी भरती, 4.75 मीटर उंचीच्या लाटा उसळणार

मुंबईसह राज्यात इतर ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचं बघायला मिळत आहे.…

ठाकरे गटाचे फायर ब्रँड भास्कर जाधवांची घुसमट

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : उबाठा सेनेचे फायर ब्रँड म्हणून ओळखले जाणारे, कोकणातील बिनीचे शिलेदार आमदार भास्कर जाधव यांनी राजकारणातून(politics) निवृत्त होण्याची…

शेटफळ गावचा सुपुत्र पी.एस.आय. अमित लबडे यांची मुंबईतील गुन्हा उकलण्यात दमदार कामगिरी – आयुक्तांकडून सन्मान

करमाळा तालुक्यातील शेटफळ गावाचा सुपुत्र आणि महाराष्ट्र पोलीस दलात पी.एस.आय. पदावर कार्यरत असलेले अमित लबडे यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची…

महाराष्ट्रातील ‘या’ 8 जिल्ह्यात सुरू होणार सी-प्लेनची सुविधा

देशातील पर्यटनाला चालना मिळावी. तसंच, दुर्गम भागातील पर्यटन अधिक वाढावे या हेतूने हा भाग हवाई सेवेने जोडण्यात येणार आहे. उडान…

मध्यपूर्वेतील संघर्ष थांबला शस्त्र संधी कायमची टिकेल?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : इस्रायल च्या बाजूने अमेरिकेने इराणविरुद्धच्या युद्धात (war) सक्रिय भाग घेतला. इराणच्या तीन ठिकाणच्या अण्वस्त्रतळावर जोरदार हल्ले केले.…

राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांसाठी खास बातमी

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या(farmers) उन्नतीसाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. या माध्यमातून आणि शेतकऱ्यांचा विकास व्हावा हा उद्देश…

मा. आमदार राहुल आवाडे यांच्या यशस्वी पाठपुराव्याला यश – वस्त्र उद्योजकांच्या जटिल प्रश्नांचा निकाल, उद्योग क्षेत्राला दिलासा

इचलकरंजी (प्रतिनिधी) :इचलकरंजीसह राज्यभरातील सूक्ष्म, लघु व मध्यम वस्त्रउद्योग उद्योजकांसाठी एक आनंददायक आणि दिलासा देणारी बातमी आहे. गेली 10 वर्षांपासून…

शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

तत्कालीन मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांनी गरिबांसाठी अल्प दरात शिवभोजन थाळी सुरु केली होती.(paid) हि योजना आजही सुरु आहे. मात्र राज्यभरातील…