महायुती सरकारची मोठी घोषणा! प्रवाशांना कमी दरात ‘देवाभाऊ टॅक्सी’ सेवा मिळणार?

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश परिसरातील प्रवाशांसाठी लवकरच आणखी एक नवीन टॅक्सी पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. खासगी अॅप-आधारित टॅक्सी…

महाराष्ट्रात कधी पडणार पाऊस? मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर?

अरबी समुद्रात खोळंबलेल्या मान्सूनमुळे महाराष्ट्रातील दुष्काळाचे सावट आणि बळीराजाची चिंता दिवसेंदिवस अधिक गडद होत चालली आहे. हवामान विभागाने सुरुवातीला १५…

मुंबईत दिवसाच संध्याकाळ? काळेकुट्ट ढग जमले, गार हवा मान्सूनची अपडेट काय?

मुंबईत सकाळीच काळे ढग दाटून गार हवा सुटली, जणू काही संध्याकाळचा अनुभव. राज्यात मान्सून उशिरा पोहोचल्याने चिंतेचे वातावरण आहे. मुंबईला…

मनोज जरांगे पाटलांची तोफ पुन्हा धडकली राज्य सरकारला दिला थेट इशारा?

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान राज्य सरकारला महत्त्वाचा इशारा दिला आहे. कोल्हापूर गॅझेटमधील नोंदींच्या आधारे पात्र…

प्रवाशांनो लक्ष द्या! १ ऑगस्टपासून एसटी प्रवासात ‘हा’ मोठा बदल होणार?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बससेवेचा लाभ घेणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.…

पीएम किसानचा 23वा हप्ता कधी मिळणार?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेच्या 23व्या हप्त्याची शेतकरी…

लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹२००० मिळणार मुंबई महापालिकेने आखला मास्टर प्लान?

राज्यात ‘लाडकी बहीण योजने’च्या माध्यमातून लाभार्थी महिलांना महिना १५०० रुपये दिले जात आहेत. राज्यात गेम चेंजर ठरलेली ही योजना आता…

दोन दिवस विठ्ठल मंदिर दर्शनासाठी राहणार बंद

पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची होत असलेली झीज थांबवण्यात येणार आहे. याकरिता मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्यात येणार…

 देशातील 25 राज्यांत 18 जूनपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता एल निनोचा प्रभाव दिसणार

नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे आणि सक्रिय उत्तर पश्चिमी वाऱ्यांमुळे हवामानात लक्षणीय बदल झाले आहेत. गेल्या २४ तासांत जम्मू आणि काश्मीरपासून ते…

पुणेकरांनो 15 जूनपासून शहरात ‘या’ वाहनांवर कडक निर्बंध कधी आणि कुठे असणार नो एन्ट्री?

पुणे शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील कोंडी कमी करणे आणि अपघातांना आळा…