शेतकऱ्यांना झटका! सरकारने घेतला मोठा निर्णय

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना (farmers) ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेत वार्षिक ३००० रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेत…

सर्वात मोठी बातमी! भारताकडून पाकिस्तानची रडार सिस्टिम उद्ध्वस्त

भारताने पाकिस्तानवर(Pakistan) जोरदार प्रत्युत्तर देत त्यांच्या रडार सिस्टिमला निष्क्रिय केले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेत्रणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न…

भारताचे एकमेव शहर, जेथे एकही कार नाही ! तरीही पर्यटकांचे आवडते ठिकाण

भारत म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी आहे. येथे प्रत्येक शहराला स्वत:चा इतिहास आहे. (favorite)या शहरांना पाहण्यासाठी लांबून लांबून पर्यटक येत असतात. पर्यटकांमुळे…

पाकिस्तानकडून अंबानी-अदानी यांनी धोका!

गुजरातमधील जामनगर इथं असलेल्या रिलायन्सच्या तेल शुद्धीकरण कारखान्याला धोका वाढला आहे.(government) ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी सीमेजवळील ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांची…

वाहनधारकांसाठी मोठी बातमी! देशभरात मागील 36 तासांपासून पेट्रोल- डिझेल पुरवठा विस्कळीत

वाहनधारकांसाठी मोठी बातमी आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या ऑईल कंपनीच्याच्या सॅप प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मागील 36…

“हम पीछे हटने को तैयार हैं…”, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान हादरला

भारताने पाकिस्तानवर(Pakistan) एअर स्ट्राईक करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला.7 मे ला मध्यरात्री ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानी भूमीवर कहर केला. या…

‘पाकिस्ताननं भारतासोबतचे युद्ध जिंकलं, तर मी…’; पाकिस्तानी मौलानाचं वादग्रस्त वक्तव्य

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या प्रतिहल्ल्यानंतर, पाकिस्तानी(Pakistani) कलाकार आणि काही धार्मिक नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया…

आर पार “ऑपरेशन सिंदूर” अर्थ आणि अन्वयार्थ……!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : सिंधू पाणी वाटप कराराला दिलेली एकतर्फी स्थगिती, सर्व प्रकारचा व्यापार बंद करून केलेली आर्थिक कोंडी, जागतिक पटलावर…

वाइन, चॉकलेट, बिस्किटे…, मुक्त व्यापारामुळे ‘या’ वस्तू होणार स्वस्त; दोन्ही देशांमधील करार काय होता?

भारत आणि ब्रिटनने(countries) मंगळवारी एक “ऐतिहासिक” मुक्त व्यापार करार पूर्ण केला जो चामडे, पादत्राणे आणि कपडे यासारख्या श्रम-केंद्रित उत्पादनांच्या निर्यातीवरील…

“युद्ध, एअर स्ट्राइक हे काही उत्तर नाही, आधी देशात..” कौतुक सोडाच राज ठाकरेंनी काढले मोदी सरकारचे वाभाडे

पहलगाम येथील दहशतवादी हल्ला पाकिस्तानला चांगलाच महागात पडला आहे. भारताने बुधवारी मध्यरात्रीच थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले. फक्त…