शेतकऱ्यांना दिलासा! सरकारकडून कांदा खरेदीच्या दरात वाढ, नवीन दर काय?

राज्यातील आणि देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेत कांदा खरेदीच्या दरात वाढ केली आहे. बफर स्टॉक कार्यक्रमांतर्गत…

मान्सून थबकला जिल्ह्यात ७० टक्के पावसाची तूट

कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अपेक्षित पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातील…

 PM किसानचा 23 वा हप्ता कधी येणार? 30 जूनपूर्वी हे काम न केल्यास अडकू शकतात 2,000 रुपये

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने या योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी e-KYC प्रक्रिया…

राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार की नाही? कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारकडून तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून…

पेरणी कधी करायची? शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज काय आहे अपडेट?

मान्सून केरळात दाखल झाल्याने महाराष्ट्रात लवकरच पावसाची शक्यता आहे. कृषी विभागाने 100 मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचा सल्ला दिला…

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘या’ ID शिवाय मिळणार नाही पीएम किसान योजनेचा लाभ

देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांची रक्कम थेट लाभ (Benefits)हस्तांतरण द्वारे जमा करण्यात आला आहे. मात्र, आता या योजनेत नवीन…

या शेतकऱ्यांना २००० नव्हे तर ७००० मिळाले; तुम्हाला आले का? वाचा सविस्तर

पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांना ७००० रुपये मिळाले आहेत.पीएम किसान(Farmer)योजनेचा २०वा हप्ता…

शेतकऱ्यांनो पीएम किसान योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले की नाही अशाप्रकारे चेक करा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बनारस येथून पीएम किसान(Farmer)सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता जारी केला. यामधून ९.७ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या…

कर्जमाफी होणार का? कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

राज्याच्या कृषीखात्यात मोठा बदल झाला असून, माणिकराव कोकाटे यांच्याजागी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांची कृषीमंत्री (Minister of Agriculture)म्हणून…

डिजिटल शेतीकडे वाटचाल! महाॲग्री धोरणामुळे शेतकऱ्यांना मिळणार नवीन तंत्रसुविधा

‘महाराष्ट्र कृषी- कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९’ या धोरणास (Agriculture)मंगळवारी मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दर्शविला असून, या निर्णयामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, निर्मितीक्षम…