देवमोरे व दरीबे गल्लीतील कचऱ्याचा प्रश्न गंभीर – संतप्त नागरिकांचा रस्त्यावर कचरा टाकून निषेध

इचलकरंजी (प्रतिनिधी) :इचलकरंजीतील गावभाग परिसरातील देवमोरे गल्ली व दरीबे गल्ली येथील रहिवाशांनी घंटा गाडी वेळेवर न येणे, कचरा न उचलणे…

प्लेन रस्त्यावर मुरुम टाकण्याचे अनाकलनीय नियोजन – नागरिकांमध्ये संतापाची लाट

इचलकरंजी (प्रतिनिधी) :महानगरपालिका, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांची अजब अक्कल पुन्हा एकदा नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. कोठेही उतार नसलेल्या…

पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली – इचलकरंजीतील जुना पूल वाहतूकीसाठी तात्पुरता बंद

इचलकरंजी (प्रतिनिधी) :इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील पंचगंगा नदीची पाणीपातळी सतत वाढत असून, वाढलेल्या प्रवाहामुळे शहरातील जुना पूल धोकादायक स्थितीत आला आहे.…

पंचगंगा नदीला पूरस्थितीची चाहूल – इचलकरंजीतील जुना पूल वाहतूकीसाठी बंद; प्रमोद बचाटे यांची पाहणी

इचलकरंजी (प्रतिनिधी) :इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील पंचगंगा नदीची पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून, या वाढलेल्या पाण्यामुळे शहरातील जुना पूल धोक्याच्या पातळीवर…

राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांसाठी खास बातमी

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या(farmers) उन्नतीसाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. या माध्यमातून आणि शेतकऱ्यांचा विकास व्हावा हा उद्देश…

वयाच्या 58व्या वर्षी पुन्हा बाबा होणार अरबाज खान, Mom-to-be शूराचा प्रेग्नेन्सी लूक चर्चेत

बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान(Arbaaz Khan) याच्या आयुष्यात एक आनंदाची बातमी आहे. तो लवकरच पुन्हा एकदा बाबा होणार आहे.…

अखेर शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मान्यता, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची(Highway) रचना केली आहे. शक्ती द्रुतगती महामार्गामुळे प्रवासाचा वेळ १८-२० तासांवरून फक्त…

मा. आमदार राहुल आवाडे यांच्या यशस्वी पाठपुराव्याला यश – वस्त्र उद्योजकांच्या जटिल प्रश्नांचा निकाल, उद्योग क्षेत्राला दिलासा

इचलकरंजी (प्रतिनिधी) :इचलकरंजीसह राज्यभरातील सूक्ष्म, लघु व मध्यम वस्त्रउद्योग उद्योजकांसाठी एक आनंददायक आणि दिलासा देणारी बातमी आहे. गेली 10 वर्षांपासून…

इचलकरंजी महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम – कचरा पॉईंटचे रूपांतर ‘सुंदर हरित कट्ट्यात’!

इचलकरंजी (प्रतिनिधी) :इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आणि महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मा. पल्लवी पाटील यांच्या संकल्पनेतून ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ या उपक्रमाअंतर्गत…

शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

तत्कालीन मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांनी गरिबांसाठी अल्प दरात शिवभोजन थाळी सुरु केली होती.(paid) हि योजना आजही सुरु आहे. मात्र राज्यभरातील…