‘मी डोळ्यांदेखत मृत्यू पाहिला, कोणीच ऐकलं नाही अन्…’ इंद्रायणी पूल दुर्घटनेत वाचलेल्या योगेशने सांगितला थरार

मावळात मोठी दुर्घटना घडली आहे. काल दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल(bridge) कोसळल्याने अनेक पर्यटक बुडाले. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं…

NEET Repeater विद्यार्थ्यांसाठी संधी – Aditya Tutorials कडून प्रवेश प्रक्रिया सुरू

इचलकरंजी | वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी(students) पुन्हा एकदा संधीचं दार उघडलं आहे. इचलकरंजी आणि सांगली येथील ख्यातनाम…

इचलकरंजीत बसवेश्वर शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

इचलकरंजी शहरासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. बसवेश्वर बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित, इचलकरंजी यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या(water)…

महापालिका रणधुमाळीला प्रारंभ : सुरेश हाळवणकर यांच्याकडून भाजपच्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू

इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा शंखनाद होताच शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली असली तरी भाजपने(bjp)…

इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग – संजय तेलनाडे समर्थक सोशल मीडियावर सक्रिय

इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबत शासनाने नुकताच संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला असून त्यामुळे येत्या काही दिवसांत महापालिका(political) निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता…

उत्तम-प्रकाश टॉकीज चौकात अपघात टळला – सजग नागरिक आणि प्रमोद बचाटे यांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

इचलकरंजी | प्रतिनिधी : आज पहाटे इचलकरंजीतील उत्तम-प्रकाश टॉकीज चौकात मोठा अपघात(accident) थोडक्यात टळला. वीज वितरणासाठी लावलेला एक मोठा लाईट…

“उद्योगपतींची कर्जमाफी बिनधास्त, शेतकऱ्यांसाठी मात्र समित्या?” – राजू शेट्टींचा सरकारला सवाल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.…

बंटी पाटील म्हणाले, ‘मी एकटा पडलोय’, मुश्रीफ म्हणतात, ‘घोटाळा होतोय’

काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी काल एका कार्यक्रमात मी जिल्ह्याच्या राजकारणात एकटा पडलो आहे,(scam)असं वक्तव्य केलं होतं. त्यावर मंत्री हसन…

पंचगंगा नाही गटारगंगा, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, थर्मोकॉल असा तब्बल ५० टन कचरा नदीत

कोल्हापूर शहरासह परिसरात गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगा(bottles) नदीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा वाहून राजाराम बंधारा येथे जमा झाला. प्लास्टिकच्या बाटल्या,…

कोल्हापूर :जूनमध्येच राधानगरी धरण निम्म्यावर, कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये,(Dam) यासाठी बंधाऱ्यांमध्ये असणारे लाकडी बरगे काढण्याचे काम सुरू आहे, तर राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांचीही…