शेतकरी आत्महत्यांचे सर्वाधिक संकट महाराष्ट्रात?

राष्ट्रीय गुन्हे नोंद वही ब्यूरो (एनसीआरबी) च्या ‘क्राईम इन इंडिया’ अहवालाने महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रासमोरील सर्वात वेदनादायी वास्तव पुन्हा अधोरेखित केले…

‘गोकुळ’च्या अस्तित्वासाठी एकजूट दाखवा सतेज पाटील?

गोकुळ दूध संघ ही उत्पादक शेतकऱ्यांची संस्था आहे. संस्‍थेचे अस्तित्व टिकविण्यासाठी एकजूट दाखवा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.…

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा एकाच विमानात प्रवास नेमकं काय घडलं?

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एका अत्यंत अनपेक्षित आणि चकित करणाऱ्या भेटीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (political) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र…

 ट्रेनमधून सामान नेण्याबाबतचे नियम बदलले, आता या वस्तूंना मिळाली मंजूरी?

रेल्वेत प्रवास करताना अनेक पदार्थ सोबत नेण्यावर रेल्वेने बंदी घातलेली आहे. मात्र आता काही प्रकारच्या वस्तूंना रेल्वेत सोबत नेण्यास परवानगी…

 टीम इंडियाची 3 सामन्यांची मालिका रद्द होणार जाणून घ्या कारण?

भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी श्रीलंका दौऱ्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात प्रस्तावित असलेली टी-20…

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या गळाभेटींचा भव्य सोहळा उत्साहात हजारो भाविकांची उपस्थिती?

“महान भारत देश अमुचा, घुमवू जयजयकार…” आणि “हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, एकीसे सागर पार करेंगे…” अशा राष्ट्रीय एकात्मतेच्या घोषणांनी कडेगाव नगरी…

पासपोर्ट महागला केंद्र सरकारने वाढवले अर्ज शुल्क १ जुलैपासून लागू होणार ?

केंद्र सरकारने १, जुलै २०२६ पासून पासपोर्ट शुल्कात मोठी वाढ झाहीर केली आहे. या नव्या नियमांमुळे पासपोर्टशी संबंधित इतर सेवांच्या…

रितेश देशमुखचा ऐतिहासिक भव्य चित्रपट राजा शिवाजी अखेर ओटीटीवर?

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट थिएटरमध्ये यशस्वी ठरल्यानंतर आता नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध झाला आहे. छत्रपती…

ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या 6 वीर जवानांची नावे प्रथमच जाहीर राष्ट्रीय युद्ध स्मारकावर मिळणार?

पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेदरम्यान देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सहा शूर…

पावसाळ्यात बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर लक्षात ठेवा महत्वाच्या गोष्टी?

देशाच्या अनेक भागांमध्ये पावासाचे आगमन आधीच सुरू झाले आहे. पावसाळा ऋतू सुरू होताच निसर्गप्रेमी या दिवसांमध्ये अनेक डोंगराळ तसेच निसर्गरम्य…