१० वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, मृतदेह जंगलात नेऊन फेकला?

दिल्लीमध्ये १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे दिल्ली हादरली आहे. दिल्लीच्या महरोलीमध्ये…

सोनवडे येथे बिबट्याचा धुमाकूळ?

शिराळा तालुक्यातील सोनवडे गावात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गावातील सचिन नथुराम…

MPSC विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी?

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो नव्हे तर लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा भरती प्रक्रियेत…

एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाची मोठी घोषणा, पगारात ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ?

राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या…

बस-दुचाकी अपघातात युवकाचा जळून मृत्यू

बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यात रविवारी घडलेल्या भीषण अपघातात एका २२ वर्षीय दुचाकीस्वार युवकाचा जिवंत जळून दुर्दैवी मृत्यू झाला. सोरगाव-मुगळखोड मार्गावर…

जपमाळेत 108 मणीच का असतात, काय आहे संख्येचं महत्त्व?

हिंदू धर्मात पूजापाठ, ग्रंथ, मुहूर्त यांसारख्या गोष्टींना अधिक महत्त्व आहे. (significance) त्याच प्रमाणे जपमाळेला देखील प्रचंड महत्त्व आहे. जपमाळेत 108…

मला का सोडून गेलास? सिया गोयलची अत्यंत भावनिक पोस्ट चर्चेत?

पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणाने नवे आणि धक्कादायक वळण घेतले आहे. लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान घडलेली दुर्घटना सुरुवातीला अपघात…

भारताला करावी लागणार साखरेची आयात?

 अल निनोेच्या वाढत्या प्रभावाने ऊस उत्पादन घटीचे संकेत आणि केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत इथेनॉलची वेगाने वाढणारी मागणी यामुळे जगातील दुसर्‍या…

प्रवाशांचे हाल संपणार हार्बर मार्गावरील तीन स्थानके मध्य रेल्वेची होणार?

हार्बर मार्गावरील सिडकोने निर्माण केलेल्या रेल्वे स्थानकांपैकी तीन रेल्वे स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. खासदार नरेश म्हस्के यांच्या…

‘सातारा-सांगली’त महायुतीचे वर्चस्व संभाव्य बंडाळी टळल्याने भाजपचा विजय?

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी अपेक्षेपेक्षा अधिक मोठा विजय मिळवत राजकीय समीकरणांना…