केबल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कवठेमहांकाळ पोलिसांनी विठुरायाचीवाडी व अग्रण धुळगाव येथील विहिरीतील मोटारींच्या केबलची चोरी करणाऱ्या चारजणांच्या टोळीच्या मुसक्या झुरेवाडी (ता कवठेमहांकाळ) येथून आवळत…

आज ‘या’ राशींना होणार धनलाभ वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

आज, १२ जून २०२६ रोजी शुक्रवार असून ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशी आणि त्रयोदशी तिथीचा शुभ संयोग जुळून आला आहे.…

पेट्रोल-डिझेल बाबत सरकारचा मोठा निर्णय! सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

मध्य पूर्व भागामध्ये निर्माण झालेल्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने देशांतर्गत तेल बाजाराचे संतुलन राखण्यासाठी इंधनाच्या पुरवठा साखळीबाबत एक अत्यंत…

थेट पाईपलाईनचा पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनचा होणारा पाणी पुरवठा गुरुवारपासून (दि. ११) बंद झाला. काळम्मावाडी धरणातील पाणी पातळी ६४६ मीटर असेपर्यंत उपसा…

सांगलीत गुंडाकडून १३ वर्षांच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या

सांगली आरग (ता. मिरज) येथील रेल्वे स्थानकातील मालधक्क्यावरील कामगार ठेक्याच्या वादाने गुरुवारी रक्तरंजित वळण घेतले. सांगलीतील अभयनगर-एसटी कॉलनी परिसरात वेदांत…

‘एफडीए’च्या धाडसत्राने शिरोळ तालुक्यात खळबळ अनेक लघुउद्योग तात्पुरते बंद

अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाकडून सुरू असलेल्या धाडसत्रामुळे शिरोळ तालुक्यातील बेकरी, नमकीन आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादन व्यवसायात मोठी खळबळ…

पवारांच्या राष्ट्रवादीचं आता काँग्रेसमध्ये विलिनीकरण? सुप्रिया सुळेंच्या सूचक विधानाने खळबळ

संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस हा पक्ष अधिक मजबूत व्हायला पाहिजे. काँग्रेसमधून निघालेले लहान पक्ष, नेते यांनी देशाची…

एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! महागाई भत्त्यात वाढ वेतन, पेन्शनवरही चर्चा

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या…

मोदी आणि अभिजित दीपकेची अमेरिकेत भेट? व्हायरल फोटोने खळबळ

राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात सध्या सातत्याने चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टी च्या आंदोलनांना आता एक वेगळेच राजकीय वळण मिळाले आहे.…

राज्यसभेत ममता बॅनर्जींना मोठा धक्का? तिसऱ्या राजीनाम्यानंतर TMC ची संख्या १० वर

राज्यसभेत तृणमूल काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे. कथित तिसऱ्या राजीनाम्यानंतर पक्षाची सदस्यसंख्या १० वर आल्याचे सांगितले जात…