महाबळेश्वरला जाताय तर सावधान पर्यटकांसाठी प्रसिद्ध पॉईंट बंद?

 देशभरातील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर येथे वनसंपदेचे संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी वन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विशेषतः…

तमिळनाडू सरकार कोसळणार, माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा राजकारणात खळबळ?

तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी राज्याचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या सरकारबाबत मोठा दावा केला आहे. स्टॅलिन यांनी म्हटले आहे…

जुलै महिन्यात महत्त्वाच्या डेडलाईन्स चुकवू नका, अन्यथा बसेल मोठा आर्थिक फटका?

पुढील महिना म्हणजेच जुलै 2026 हा करदात्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करणे, टीडीएस…

 गुन्हेगाराशी प्रेम, सत्य समजताच केलं ब्लॉक शेवटचं भेटायला बोलावलं अन् तरुणीला पाठलाग करून संपवलं?

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या प्रियकराने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून झालेल्या (boyfriend) वादातून एका २३ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या केली. रविवारी…

राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळणार का? जय पवारांनी दिली महत्वाची माहिती?

अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या अर्थखात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहे. मात्र हे महत्त्वाचे खाते पुन्हा राष्ट्रवादी…

सिद्धेवाडी येथे रस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी?

तासगाव सिद्धेवाडी (ता. तासगाव) येथे रस्त्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले आहेत. तासगाव पोलिस ठाण्यात दोन्ही…

पावसाळ्यात करा गरमागरम बेत १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे पौष्टिक सूप, नोट करून घ्या रेसिपी?

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यांचं गरमागरम पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. (recipe) अशावेळी तुम्ही पालक मक्याच्या दाण्यांचे सूप बनवू…

केतन अगरवाल खून प्रकरणात लोहगडावर ‘क्राईम रिक्रिएशन’ तपासाला निर्णायक वळण?

केतन अगरवाल खून प्रकरणाच्या तपासाला रविवारी (दि. २८) निर्णायक वळण मिळाले. पहाटे पाचच्या सुमारास आरोपी सिया गोयलला कडेकोट पोलिस बंदोबस्तात…

 ‘IPL मुळे आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाने मालिका गमावली’ माजी खेळाडू असं का म्हणाला?

भारत आणि आयर्लंड यांच्यात टी-20 मालिका रंगली असून या मालिका आयर्लंडने जिंकली. (India and Ireland) आता यानंतर भारतीय संघाने ही…

२०२९ च्या पंतप्रधानपदासाठी भाजपात रस्सीखेच फोडाफोडीचे राजकारण सुरू – उद्धव ठाकरे?

धाराशिव येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपमध्ये २०२९ च्या पंतप्रधानपदावरून अंतर्गत स्पर्धा सुरू असल्याचा आरोप केला. खासदारांची फोडाफोड हे…