आरटीआय दुरुस्ती विरोधात अण्णा, आंदोलनाच्या मैदानात?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी गेली अनेक वर्षे आंदोलनापासून दूर असलेले जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत. राज्य शासनाने…

 गगनबावडा, आंब्यासह ५ धरण क्षेत्रात अतिवृष्टी?

मान्सूनच्‍या दमदार एंट्रीनंतर कोल्हापुरात बुधवारी सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. शहरात बुधवारी दुपारी जोरधारा बरसल्यानंतर रात्रीपर्यंत अधूनमधून हलक्या सरींचा शिडकावा सुरू…

बुधवार पेठेतील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, गळफास घेत संपवली जीवनयात्रा?

बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शहरात घडली आहे. या…

गोकुळ शिरगावात विजेच्या धक्क्याने तीन गाभण शेळ्यांचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव येथील महालक्ष्मी नगर, माळवाडी परिसरात महावितरणच्या कथित निष्काळजीपणामुळे तीन गाभण शेळ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी…

आलास, गणेशवाडीत मावा विक्री जोरात अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष?

​आलास आणि गणेशवाडी (ता. शिरोळ) परिसर, आसपासच्या गावांमध्ये सध्या बेकायदेशीर मावा आणि सुगंधी तंबाखूची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे चित्र…

कोल्हापुरात दिवसभर जलधारा कुंभी धरण क्षेत्रात अतिवृष्टी?

कोल्हापुरात मान्सूनचे दमदार पुनरागमन झाले आहे. मंगळवारी शहरात दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता; (Kolhapur) तर दुपारनंतर सरींचा जोर वाढला. गगनबावडा,…

भारताला करावी लागणार साखरेची आयात?

 अल निनोेच्या वाढत्या प्रभावाने ऊस उत्पादन घटीचे संकेत आणि केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत इथेनॉलची वेगाने वाढणारी मागणी यामुळे जगातील दुसर्‍या…

आमदार यड्रावकरांच्या पाठपुराव्याला यश टाकळीत उभारली जाणार नवी एमआयडीसी?

शिरोळ तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असून मौजे टाकळी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) उभारणी…

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दागिने करायचा लंपास स्थानिक गुन्हे अन्वेषणने आवळला ‘त्या’चा फास?

कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भातील पोलिस यंत्रणांना उघड आव्हान देणाऱ्या आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने शेकडो महिलांना हिसडा मारून…

 केंद्रीय मंत्री अमित शहांची कोल्हापुरात 1500 कोटींची घोषणा पण साखर उद्योगाच्या मूळ प्रश्नांनाच मारली बगल?

कोल्हापुरात केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांनी साखर उद्योगासाठी १५०० कोटी रुपयांच्या सहकारी प्रकल्पाची घोषणा केली असली, तरी या…